“महाराष्ट्रात भाजपकडून अनावश्यक राजकारण केले गेले. शिंदे-फडणवीस सरकारकडे स्पष्ट बहुमत होते, तरीदेखील राष्ट्रवादी अजित पवार गटाला सोबत घेतले गेले. हे महाराष्ट्रातील मतदारांना आवडले नाही”, अशी टीका आरएसएसच्या मुखपत्रातून करण्यात आली होती.
महाराष्ट्रात भाजपकडून अनावश्यक राजकारण केले गेले. शिंदे-फडणवीस सरकारकडे स्पष्ट बहुमत होते, तरीदेखील राष्ट्रवादी अजित पवार गटाला सोबत घेतले गेले. हे महाराष्ट्रातील मतदारांना आवडले नाही. हा प्रयोग केला नसता तर शरद पवार सक्रीय राजकारणापासून दूर सारले गेले असते. मात्र, अजित पवारांना सोबत घेतल्यामुळे मेहनतीने राज्यात नंबर एकचा पक्ष बनलेल्या भाजपची ब्रँड व्हॅल्यू घसरली” अशी टीका लोकसभा
🔒 संपूर्ण बातमी वाचण्यासाठी मोफत नोंदणी करा




















