काही लोक राजकीय दृष्टीकोन बाळगत घटनात्मक संस्थांबद्दल अयोग्य वक्तव्य करतात, ही गोष्ट विचार, चिंतन आणि चिंता करण्याजोगी आहे असे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी म्हटले आहे. असे वर्तन आपल्या सांस्कृतिक मूल्यांना बाधा पोहोचवणारे असल्याचे सांगून त्यांनी अधोरेखित केले की, “एखादी व्यक्ती जितकी उच्च पदावर असेल, तेवढे तिचे आचरण थोर असायला हवे. राजकीय लाभ मिळवण्यासाठी एखादी टिप्पणी करणे चांगले नाही.”
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...























