तामिळनाडू मधल्या मंदिरांमध्ये आता यापुढे मोबाईल कोणालाही नेता येणार नाही. कारण मद्रास हायकोर्टानेच हा निर्णय दिलाय मंदिरांमध्ये मोबाईल वापरला नाही तर तिथले पावित्र्य जपले जाईल असा हायकोर्टाचं म्हणणं आहे आणि त्याच सोबत भाविकांच्या सोयीसाठी मोबाईल लॉकरची सुविधा निर्माण करा सुरक्षा रक्षकांची नेमणूक करा असेही आदेश मद्रास उच्च न्यायालयाने दिले
राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!
तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई : राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...