कर्नाटकनं जत मध्ये सोडलेल्या पाण्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांनी जलसमाधी घ्यावी अशी घणाघाती टीका खासदार संजय राऊत यांनी केली. आता कुठे गेली तुमची क्रांती ? असं सवाल संजय राऊत यांनी केला तर संजय रावतांना पिसाळलेले कुत्रे चावले आहेत अशी टीका, शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ यांनी केली आहे…
राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!
तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई : राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...