गुजरातच्या बोटीला रत्नागिरीजवळ जलसमाधी मिळाली. यात दोन खलाशांचा मृत्यू झाला असून एक जण बेपत्ता आहे. रत्नसागर असे बोटीचे नाव आहे. जयगडपासून 80 नॉटिकल माईल परिसरात ही घटना घडली आहे. कोस्ट गार्डकडून युद्धपातळीवर बचाव कार्य सुरु आहे. हेलिकॉप्टर आणि बोटीच्या सहाय्याने चार जणांना वाचवण्यात यश आलं आहे.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...
























