अर्थसंकल्प प्रतिक्रिया
मोदी सरकार 3.0 चा पहिला अर्थसंकल्प विकसित भारताचा पाया आणखी मजबूत करत आहे, ज्याचे प्राधान्यक्रम कृषी क्षेत्रातील उत्पादकता आणि लवचिकता, रोजगार आणि कौशल्ये, सर्वसमावेशक मानव संसाधन विकास आणि सामाजिक न्याय, उत्पादन आणि सेवा, शहरी विकास, ऊर्जा संवर्धन, पायाभूत सुविधा, नवोपक्रम, संशोधन आणि विकास,
नवीन पिढी सुधारणा आहेत. हा अर्थसंकल्प गरीब, युवा, महिला व शेतकरी केंद्रित असुन सर्वांगिण विकासाला चालना देणारा आहे.
डॉ. स्वप्नील बी. मंत्री मुख्य प्रदेश प्रवक्ते तथा प्रदेश समन्वयक भाजपा वैद्यकीय आघाडी महाराष्ट्र प्रदेश