——————-
उमरी ( प्रतिनिधी ) नायगाव मतदार संघातील आमदार राजेश पवार यांनी जिल्हात इतर आमदारा पेक्षा निधी आणून मतदार संघाचा कायापालट केला असून अशा विकास करणाऱ्या आमदार यांना गमवानुका पुन्हा एकदा येणाऱ्या निवडणुकीत मध्ये निवडणू द्यावे असे आव्हान भाजपा तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील सांवत यांनी केली आहे .
महाराष्ट्रात व केंद्रात महाविकास आघाडीचे सरकार असल्याने शासकीय योजना जनकल्यासाठी करीत आहे पण नायगाव मतदार संघाचे विकास पुरुष आमदार राजेश पवार यांनी शेतकरी पिकाचा उत्पनाचा भाव जास्तीचा मिळावा , विमा ही शेतकरी यांना वेळेत मिळावा , अवैध वाळू माफियावर कार्यवाचा करावी , गोर गरीब घरकुल यांना वाळू मोफत पाच ब्रास मिळावी , मराठा आरक्षण , एसी समाजातील अ ब क ड वर्गीकरण असे मतदार संघातील रस्ते , विज , पाणीपुरवठा , निराधार आधार असे प्रश्न विद्यानसभेत तारांकीत करून न्याय दिला आहे . जिल्हात जेवढा आमदार यांना विकास भेटला नाही तेवढा विकास निधी खेचून आनला आहे , मुख्यमंत्री लाडकी बहीण यासाठी मतदार संघात मोफत फॉर्म भरित आहे हा सामाजिक सर्व योजना असल्या तरी , जि प सदस्या त्यांच्या धर्म पत्नी पुनमताई पवार यांनी ही वंदेमातरम् प्रतिष्टाषण कडून मतदार संघात मोफत चष्मे वाटप तपासनी शिबीर प्रत्येक गावा गावात घेतले आहे त्यामुळे मतदार संघात पन्नास हजारा च्या वर लोकांना सेवा मिळाली आहे . यापुढे ही ज्ञानेश्वर पाटील सावंत म्हणले की आमदार राजेश पवार हे सामाजीक क्षेत्र विकासा प्रमाणे धार्मिक क्षेत्रात भक्ताचे निपुन आहेत नव्हे तर धार्मिक भाविकाचे आमदार वेडे आहेत , म्हणून तर पाच वर्ष गणपती निधी , देवदर्शन , भंडारे ही करून भक्तात विलीन होतात , त्यांच्या धर्म पत्नी पुनमताई पवार यांचा ही सिहांचा वाटा असून त्यांनी बचतगट महिलाना ही मोफत देवदर्शन दिले तर मातृत्व योजना राबवून प्रस्तुती मध्ये बाळाना व मातृवाना किट देवून मदत दिली आहे .
परवा मुदखेड येथेतून दोनहजार दोनशे लोकांना काशी तिथे तिर्थयात्रा जाणाऱ्या भक्ताची मोफत रित्या एकस्ट्रा रेल्वेची मागणी करून तिर्थयात्रेस रवानगी केली आहे
यावेळी राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्येमान
भाजप खासदार या सह अनेक माजी आमदार , परअधिकारी कार्यकर्ते उपस्थितीथ होते .
यावेळी अशोकराव चव्हाण म्हणाले की आमदार राजेश पवार सारख्या आमदाराची गरज आहे त्यांनी शासनाच्या अगोदर त्या योजना राबवता त्या बदल मला आनंद होत आहे त्यांच्यामुळे दोन हजार च्या वर लोक तिर्थक्षेत्राला जात आहे निश्चितच त्यांचे राजकीय भविषय सुखकर असणार आहे अशी प्रतिक्रिया अशोकराव चव्हाण यांनी उपस्थित पत्रकार यांना प्रतिक्रीया दिली आहे .
असे कार्य करणाऱ्या विकास पुरुष आमदार राजेश पवार यांना येणाऱ्या निवडणूक काळात गमवूनका पुन्हा आमदार म्हणून संधी द्यावी कारण केंद्रात सरकार आहे राज्यात येणार आहे जे कॉग्रेस सरकार ७० वर्षात केले नाही ते मोदी सरकार केले तर नायगाव मतदार संघात ही ५० वर्ष पुल , रस्ते , गाव अतर्गत रस्ते , असे अनेक मुलभूत विकास आमदार राजेश पवार यांनी केले आहे अशी प्रतिक्रीया उमरी भाजप तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील शिंदे यांनी दै तरून भारत प्रतिनिधीशी दिली आहे .