Friday, October 24, 2025
dainiktarunbharat.com
Advertisement
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • वृत्तवेध Youtube
  • वृत्तवेध Channel
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

सिंचन घोटाळ्याचे आरोप केलेल्यांनाच पंतप्रधान बरोबर घेऊन फिरत आहेत – शरद पवार

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
April 20, 2024
in maharashtra
0
सिंचन घोटाळ्याचे आरोप केलेल्यांनाच पंतप्रधान बरोबर घेऊन फिरत आहेत – शरद पवार
0
SHARES
42
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

देशाचे पंतप्रधान नरेंद मोदी यांनी सिंचन घोटाळ्याचा आरोप ज्यांच्यावर केला होता त्यांनाच ते सध्या बरोबर घेऊन फिरत आहेत.सिंचन घोटाळा व राज्य सहकारी बँक घोटाळा आरोप पंतप्रधानांनी नेमका कशासाठी व कोणासाठी केला होता याचा खुलासा पंतप्रधान मोदींनी केला पाहिजे,असा घणाघाती आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते शरद पवार यांनी केला.

अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी राष्ट्रवादी पवार पक्षाचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारार्थ अहमदनगरमध्ये आले असता शनिवारी सकाळी आयोजित पत्रकार परिषदेत शरद पवार बोलत होते.

ते म्हणाले की,भाजपा सरकारने ईडी ,सीबीआय सारख्या महत्वाच्या यंत्रणांचा वापर केला असून त्यातून अनेक गोष्टी बाहेर आल्या आहेत.ईडीच्या कारवायांमुळेच सध्या देशातील 2 राज्यांचे मुख्यमंत्री जेल मध्ये आहेत.सत्तेचा गैरवापर भाजपाने कसा केला हे सांगण्याची गरज राहिलेली नाही.

भाजपाच्या 400 पार या नारेबाजी बाबत बोलतांना शरद पवार म्हणाले की हा दावा पूर्णपणे चुकीचा आहे.महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या 50 टक्क्यांहून अधिक जागा जिंकून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.राज्यात ज्या प्रमाणे महाविकास आघाडी स्थापन केली त्याच धर्तीवर संपूर्ण देशात इंडी आघाडी स्थापन केली असून एकत्र येऊन लोकसभा निवडणुका लढल्या जात आहेत.सर्वप्रथम लोकांना स्थिर सरकार देण्याचा प्रयत्न असून इतर बाबींचा नंतर विचार करू असे ते म्हणाले.राज्यात महाविकास आघाडीला तसेच देशात इंडी आघाडीला अनुकूल वातावरण आहे.

धनगर आरक्षणा बाबत बोलतांना पवार म्हणाले की,राज्यात धनगर समाजाला आरक्षण देऊ असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारामती मध्ये जाहीर केले होते.त्यानंतर ते मुख्यमंत्री व आता उप मुख्यमंत्री झाले आहेत.मात्र धनगर समाजाला आरक्षण व सवलती देणचा शब्द पाळला गेला नाही.या समाजाला उच्च न्यायालय व सर्वोच्य न्यायालयात देखील न्याय मिळाला नसल्याचा आरोप पवार यांनी यावेळी केला.

शुक्रवारी राज्यात लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदार संघांमध्ये मतदान पार पडले.मात्र अगदी केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूर मध्ये ही मतदारांची उदासीनता दिसून आली आहे.कदाचित उन्हामुळे मतदानाची संख्या कमी दिसत असेल असे ते म्हणाले.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात बारामती मध्ये प्रचाराची शेवटची सभा स्वत: शरद पवारच घेतात असा इतिहास आहे.मात्र यावेळी अजित पवार यांनी सदरचे मैदान अगोदरच आरक्षित करून ठेवल्याने पवार गटाची थोडी अडचण झाली आहे.गरज भासली तर मैदान बदलू.मैदाना ने काही फरक पडत नाही तर विचार महत्वाचे असतात असे शरद पवार म्हणाले.

आरक्षणा बाबत बोलतांना शरद पवार म्हणाले की,आरक्षणाच्या विषयामुळे समाजातील अनेक घटक दुरावले जातात व कटुता निर्माण होते.त्यामुळे नेहमीच या विषयात कटुता येऊ नये म्हणून मी बोलत नाही. समाजामध्ये सामंजस्य कसे टिकून राहील याकडे आपण पाहातो.

राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी शरद पवारांवर टीका केली होती.त्याबाबत विचारले असता त्यांच्या टीकेला महत्व द्यायचे नसते.त्यांचे पराक्रम मला माहिती आहेत,असे सांगून ते आता कोणत्या पक्षात आहेत,अशी विचारणा पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनाच केली.

सध्या राज्याच्या काही भागात अवकाळी पाऊस व पिण्याचे पाणी तसेच जनावरांच्या चार्याची समस्या गंभीर बनली आहे.सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे.प्रशासनाने व यंत्रणांनी नागरिकांना तातडीने सुविधा पुरविल्या नाहीत तर आम्ही रत्स्यावर उतरू आसा इशारा पवार यांनी यावेळी दिला.

Previous Post

माढा लोकसभा निवडणुकीसाठी जनरल निरिक्षकपदी भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी रूपाली ठाकूर यांची नियुक्ती

Next Post

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात ६७.५७ टक्के मतदान

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात ६७.५७ टक्के मतदान

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात ६७.५७ टक्के मतदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

संरक्षण व एरोस्पेस उत्पादनाचे प्रमुख केंद्र म्हणून नागपूरची आता नवी ओळख – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

October 24, 2025

शिक्षणाचा प्रकाश वैयक्तिक आणि सामूहिक प्रगतीचा मार्ग उजळतो : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

October 24, 2025

सशस्त्र दलांची क्षमता वाढवण्यासाठी संरक्षण संपादन परिषदेची (DAC) सुमारे 79,000 कोटी रुपयांच्या प्रस्तावांना मंजुरी

October 24, 2025

‘ऑपरेशन सिंदूर’ने पाकिस्तानला सावधगिरीचा चांगला धडा दिला आहे; आता भारतावर कोणतीही आगळीक करण्यापूर्वी दोनदा विचार करेल: संरक्षण मंत्री

October 24, 2025

जेव्हा युवाशक्ती यशस्वी होते, तेव्हा राष्ट्र यशस्वी होते : पंतप्रधान

October 24, 2025

तरुणांना केंद्रस्थानी ठेवूनच केंद्र सरकार कार्यरत – मुरलीधर मोहोळ

October 24, 2025

एम्स नागपूर आणि बाल आयुष फाउंडेशन यांच्यात अस्थिमज्जा प्रत्यारोपण (बीएमटी) सेवावृद्धीसाठी सामंजस्य करार

October 23, 2025

पंतप्रधानांनी जनतेला गुरु चरण यात्रेमध्ये सहभागी होण्याचे आणि पवित्र ‘जोरे साहिब’चे दर्शन घेण्याचे केले आवाहन

October 23, 2025

फेसबुक पेज

मनोरंजन

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

स्वच्छतेच्या जनजागृतीतून ‘अवकारीका’ चित्रपटाचा ट्रेलर अनोख्या पद्धतीने प्रदर्शित; रवींद्र नाट्यमंदिरात रंगला पथनाट्याचा बहारदार सोहळा!

स्वच्छतेच्या जनजागृतीतून ‘अवकारीका’ चित्रपटाचा ट्रेलर अनोख्या पद्धतीने प्रदर्शित; रवींद्र नाट्यमंदिरात रंगला पथनाट्याचा बहारदार सोहळा!

by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 19, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/छत्रपती संभाजीनगर :  स्वच्छतेची सामाजिक गरज, कचऱ्यातून उद्‍भवणाऱ्या आरोग्यविषयक असंख्य समस्या व त्या जाणीवेची आणि त्यावरील उपायांची प्रभावी...

Load More

राजकीय

राज्य निवडणूक आयोगाच्या कारभारावर विरोधकांकडून प्रश्नचिन्ह

by Makrand Dhobale
October 15, 2025
0

मुंबई - लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या मतचोरीचा मुद्दा देशभरात चर्चेत असताना राज्यातील महाविकास आघाडी व मनसेने...

स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीत बसपाला चांगले यश मिळेल : माजी खा. राजाराम

by Makrand Dhobale
October 13, 2025
0

सोलापूर : बसपा हा एक आदर्श विचारधारा जोपासणारा पक्ष आहे. महाराष्ट्रातही आपण होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज संस्थांमध्ये सर्वत्र पाय रोवले...

आमदारकी गेली खड्ड्यात, मुंबई, ठाण्यासह पुणेही जाम करू; ओबीसी मोर्चातून विजय वडेट्टीवारांचा सरकारला इशारा, जरांगेंनाही टोला

by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
October 10, 2025
0

नागपूर : राज्यातील मराठा-ओबीसी आरक्षणातील(OBC reservation) संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आज ओबीसी नेत्यांच्या नेतृत्वात नागपूर (Nagpur) येथे मोठा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चातून ओबीसी समाजाने सरकारला इशारा दिला असून 2 सप्टेंबर रोजी काढण्यात...

छत्रपती संभाजीनगर शहर पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून शाश्वत पाणीपुरवठा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

छत्रपती संभाजीनगर शहर पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून शाश्वत पाणीपुरवठा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 25, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहर पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून पुढील 25-30 वर्षे शहराच्या अपेक्षित लोकसंख्येला शुद्ध व सातत्यपूर्ण...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वृत्त संग्रह

October 2025
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • वृत्तवेध Youtube
  • वृत्तवेध Channel
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group