वाटूर प्रतिनिधी अयाज पठाण
वाटुर येथील मुख्य चौकातील महामार्गावरील परतूर जालना व मंठा रोडवरील वाटूर मुख्य चौकातील रोडच्या माध्य भागात पावसामुळे मोठे खड्डे झाल्याने दुचाकी चार चाकी वाहनांना एखाद्याचा मोठा सामना करावा लागत होता याचबरोबर या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साठले नाही दुचाकी स्वारांना अंदाज येत नसल्याने छोटे-मोठे अपघात होऊन लोक जखमी होत होते मात्र कल्याण टोल इन्फ्रास्ट्रक्चर याकडे यांचे दुर्लक्ष असल्याने यावर लोकमतने वेळोवेळी बातमी देऊन समस्या मानले होते यावर्षी जास्त प्रमाणात पाऊस होत असल्याने या रोडवरील जास्त प्रमाणात खड्डे होऊन पाणी साचत होते
त्याचबरोबर गावकरी प्रवास करणाऱ्या दुचाकी स्वार ना याचा मोठा सामना करावा लागत होता याचबरोबर जिंतूर जालना महामार्गावरील जागोजागी देगाव खड्डे पडल्यामुळे वाहनधारकांना याचा सामना करावा लागत मात्र आता खड्डे बुजल्याने वाहनधारकांनी सुटकेचा आणि श्वास घेतला मात्र आजही रोड लगतच्या नाल्या रोड लगतच्या नाल्या तुम्बून भरल्या असून यामध्ये पावसाचे पाणी जाण्याचे मार्ग नसल्याने सर्व पाणी या नालीत न जाता व्यापाऱ्यांच्या दुकानात व शेतात साचत असल्याने शेतकऱ्यांचे शेतातील मालांचे नुकसान होत आहे व्यापाऱ्यांचे मोठे अतोनात नुकसान होत आहे
याची माहिती व बातमी लोकमतने प्रसिद्ध केली होती मात्र थातूरमातूर गड्डे बुजून अद्यापही रोड लगतच्या नाल्या काढल्या नसल्याने आजी रोडवरच पावसाचे पाणी साचत आहे यामुळे महामार्ग रोड फुटत असून साचलेल्या पाण्यातून वाहन धारकांना जावे लागते येथील व्यापारी गावकरी यांच्या अंगावर साचलेले पानाचे शिंतोडे उडतात त्यामुळे आजही मुख्य नालीतील साफसफाई करण्यात आले नसल्याने गावकऱ्यांमध्ये रोज आहे रोडचे गड्डे बुजवले मात्र मुख्य समस्यांना आजही यांनी पूर्ण केले नसल्याने वाटुर येथील गावकरी व्यापारी काम पूर्ण होण्याच्या प्रतीक्षेत आहे