उगतपुरी तालुक्यातील वाळविहीरला जोडलेल्या खडकवाडी, पायरवाडी, डुब्याचीवाडी या साडेतीनशे लोकवस्तीच्या गावांना अद्याप पाण्यासाठी दोन ते तीन किलोमीटर चालत जाऊन यातील पाणी भरावे लागते. या झन्यामध्ये गढूळ पाणी असले तरी त्याशिवाय पर्याय नसल्याने घरातील लहानथोरांना हंडाभर पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...