पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आमच्या सरकारने नागरिकांचे जीवनमान सुधारण्यास प्राधान्य दिले आहे. भारताच्या डिजिटल गव्हर्नन्सचे जगभरातून कौतुक होत आहे. लाखो लोक दारिद्र्यरेषेच्या वर गेले आहेत, लोकांना स्वतःचे घर मिळाले आहे. प्रत्येक घरात पाणी यासारख्या योजनांनी पाण्याच्या उपलब्धतेत क्रांती घडवून आणली आहे. आमचे सरकार मध्यमवर्गासाठी समृद्धी आणि समानता सुनिश्चित करत आहे.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...
















