दहावी आणि बारावीच्या परीक्षेचा लातूर पॅटर्न तर राज्यात गाजतोय, त्याच्या सोबतीला आता ‘नीट’चाही लातूर पॅटर्न चर्चेत आला आहे. लातूर या एकाच जिल्ह्यातून तब्बल दोन-अडीच हजार मुलं आता डॉक्टर होण्याच्या मार्गावर आहेत. मंगळवारी रात्री नीट परीक्षेचा निकाल लागला आणि त्यामध्ये लातूर जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांनी 500 पेक्षा जास्त गुण मिळवले. त्यामुळे नीटमध्येही आता लातूर पॅटर्नचा डंका वाजतोय.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...