Sunday, March 15, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

हजारो भाविकांच्या उपस्थितीत अरिहंतनगर जैन मंदिर विरागसिन्धु सभागृह येथे चातुर्मास कळस स्थापना समारोह उत्साहात संपन्न

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 22, 2024
in top news
0
हजारो भाविकांच्या उपस्थितीत अरिहंतनगर जैन मंदिर विरागसिन्धु सभागृह येथे चातुर्मास कळस स्थापना समारोह उत्साहात संपन्न
0
SHARES
84
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

*हजारो भाविकांच्या उपस्थितीत अरिहंतनगर जैन मंदिर विरागसिन्धु सभागृह येथे चातुर्मास कळस स्थापना समारोह उत्साहात संपन्न*

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी –
श्री.१००८ युग प्रवर्तक आदिनाथ दिगंबर जैन मंदिर अरिहंतनगर येथे समाधिस्त गणाचार्य विरागसागरजी महाराज यांच्या संघातील मुनिश्री विहीतसागरजी महाराज यांच्या सह २१ साधु संतांचे चातुर्मास निमीत्त वास्तव्य असुन त्यांच्या सानिध्यात दिनांक २१ जुलै रोजी सकाळी ६.३० वा. अरिहंतनगर जैन मंदिरात आचार्य परमेष्ठी विधानाचे आयोजन करण्यात आले होते. तदनंतर अरिहंतनगर जैन मंदिरापासुन ते मित्रनगर गार्डन पर्यंत चातुर्मास कळसाची भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती. दुपारी १ ते ५ वाजे पर्यंत भव्य चातुर्मास कळस स्थापनेचे व गुरु पौर्णीमाचे आयोजन करण्यात होते.

सर्व प्रथम कार्यक्रमाची सुरुवात मंगलाचरणाने करण्यात आली. यावेळी आचार्य विरागसागरजी महाराज यांचे अंतिम क्षण व्हिडीओ व ऑडीओ मार्फत दाखविण्यात आले. यानंतर अरिहंतनगर येथील नवयुवतींनी धार्मिक नृत्य सादर केले. तसेच शहरातील विविध मंडळाच्या वतीने गुरुदेवांची अष्टद्रव्याने पुजा करण्यात आली. तसेच महिला मंडळाच्या वतीने गुरुदेवांवर झाकीया प्रस्तुत करण्यात आली.

यावेळी धर्मध्वजारोहन मंदाबाई शामलाल प्रशांत सचिन पांडे परिवार, श्री.संतोष सौ.सुनिता शृति सौरभ अनंत भाग्य अजमेरा परिवाराच्या वतीने करण्यात आले तर मंडप उदघाटन श्रीपाल शुभम अभिषेक यश पांडे परिवाराच्या वतीने करण्यात आले.
यावेळी उपस्थित हजारो भाविकांना ताराचंद संजय प्रमोद मनिष पांडे परिवार यांच्या वतीने महाप्रसाद देण्यात आला.

यावेळी अतिथीच्या वतीने सभेचे दिप प्रज्वलन करुन कार्यकमाची सुरुवात करण्यात आली. तसेच यावेळी मुनिश्री विहीतसागरजी महाराज ससंघाच्या चातुर्मास कळसाची स्थापना करण्यात आली यावेळी मुख्य कळस विरागसिंधु कळसाचा मान सुनिल सुंदरलालजी पाटणी परिवार अंधारीवाला यांना मिळाला तर भगवान आदीनाथ कळस संतोष अजमेरा अरिहंत नगर जैन मंदिर अध्यक्ष यांना मिळाला. तसेच भगवान महावीर कळस राजस्थान येथील भक्ताला मिळाला. यावेळी कार्यक्रमासाठी पालकमंत्री खासदार संदिपान भुमरे, उपमहापौर राजु शिंदे, दामुअण्णा शिंदे,आदीं सह अनेक मान्यवाराची यावेळी उपस्थिती होती.
यावेळी मा.संदिपानजी भुमरे यांनी सांगीतले की, आचार्य विरागसारजी महाराज यांचे समाधीस्थळ सुशोभीत करण्यासाठी जे काही सहकार्य निधी लागेल त्यासाठी मी पूर्ण मदत करेल असेही सांगीतले.

यावेळी मुनिश्री गणधर मुनि विवर्धन सागरजी महाराज यांनी भाविकांसमोर उदबोधन करतांना सांगीतले की, संसारामध्ये गुरूचे महत्व विशेष आहे. केवळ गुरु शब्द उच्चारल्यास आपल्या डोळयांपुढे अशा व्यक्तीची प्रतिमा निर्माण होते की, जी सर्वश्रेष्ठ आहे. या गुरु शब्दात संपुर्ण ब्रम्हांडापेक्षाही जास्त शक्ती दडलेली आहे. कारण आत्म्यांचे अनंत ज्ञान व शक्तीच्या भंडाराचा साक्षात्कार गुरू शिवाय तिन्ही काळात शक्य नाही. तसे पाहिले तर वर्तमानात चालते फिरते ज्ञानाचे भंडार ईश्श्वराचे रूप आहे.

पुढे त्यांनी सांगीतले की, गुरु शिवाय जीवन मीठ नसलेल्या भाकरीसमान आहे. महापुरâषांच्या हजारो वर्षानंतर त्यांनी सांगीतलेल्या अनुपम अथवा प्रशस्त मार्ग जो आपल्याला मिळत आहे ते सर्व गुरâंच्या कृपेमुळे. याचे संपुर्ण श्रेय गुरâ भगवंतानाच जाते. हि सर्वोत्त्तम संपत्ती आपल्याला गुरâपासुनच मिळालेली आहे. जे धन,शक्ती,सत्त्ता आदींमध्ये शक्य नाही. त्यासाठी संत समागमच उपाय आहे. भारत एक महान देश आहे व त्यातील नागरीक अत्यंत भाग्यवान आहेत. ज्यांना संताची शिकवण त्यांच्या बालपणीच मिळाली आहे. संत शक्तीचा निर्माण बाहय शक्ती व बाहेरील वस्तुंमुळे शक्य नाही. अध्यात्मिक शक्ती व आचार विचारामुळे या देशाला जगदगुरâ बनण्याचे सौभाग्य मिळाले आहे असे विचार मुनिश्री विवर्धन सागरजी यांनी मांडले. चातुर्मास कलश स्थापने चे महत्व श्रमण आर्यिका विश्वास श्री माताजी स्पष्ट केले।

या कार्यक्रमासाठी अरिहंतनगर, बालाजीनगर, सिडको, हडको, मोहनलालनगर, रामनगर, चिंतामणी कॉलनी, जवाहर कॉलनी, सेप्रâॉन, राजाबजार, यांच्यासह लासुर,वेरुळ,कचनेर,पैठण,देवगांव रंगानी, नाशिक,मालेगांव,राजस्थान आदी ठिकाणाहुन हजारो भक्त उपस्थित होते. संपुर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गणाचार्य विरागसागरजी गुरुदेव वर्षायोग समिति 2024, श्री आदीनाथ दिगंबर जैन मंदिर विश्वस्थ आणि, महिला मंडळ, यांनी विशेष परिश्रम घेतले.

Post Views: 15
Previous Post

प्रा. उत्तमकुमार कांबळे यांनी जनतेशी साधला संवाद

Next Post

आष्टी व हादगाव येथे कपिल आकात यांचा संवाद दौरा

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
आष्टी व हादगाव येथे कपिल आकात यांचा संवाद दौरा

आष्टी व हादगाव येथे कपिल आकात यांचा संवाद दौरा

ताज्या बातम्या

एसडीएमने दोन टिप्पर पकडले, तहसील व पोलिसांच्या भूमिकेवर पुन्हा संशय

March 15, 2026

भारतीय जनता पार्टीच्या वतीने राहुल गांधी यांच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलन तभा वृत्त सेवा

March 15, 2026

राज्यसभेचे नवनिर्वाचित खासदार श्री रामरावजी वडकुते साहेब यांची बदनापूर येथील शिवसेना कार्यालयास भेट

March 15, 2026

औंढा नागनाथ येथे विराट हिंदू संमेलनास अलोट गर्दी;हिंदू बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती

March 15, 2026

तरुणाने वंदे भारत ट्रेनच्या खिडकीची फोडली काच… अन घेतला सेल्फी

March 15, 2026

सत्यवान वाघमारे महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित

March 15, 2026

Solapur Tarun Bharat Digital Media

March 15, 2026

Solapur Tarun Bharat Digital Media

March 15, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0736422

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697