बारामतीत दगाफटका झाला, तर कल्याणमध्ये डॅमेज करु. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांच्या पक्षातील विजय शिवतारेंना समज द्यावी. अन्यथा कल्याणमध्ये वेगळा निकाल लागेल, अशा शब्दांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी खासदार आनंद परांजपेंनी पक्षासाठी किल्ला लढवला. शिवतारेंना थेट अंगावर घेणारे शिवतारे आता मात्र ठाणे पट्ट्यातून गायब होते. ते सध्या महायुतीच्या प्रचारात दिसत नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे आनंद परांजपे रुसल्याची चर्चा जोर धरु लागली आहे.
डोंबिवलीत रविवारी खासदार श्रीकांत शिंदेंनी
🔒 संपूर्ण बातमी वाचण्यासाठी मोफत नोंदणी करा




















