नागपूर स्मार्ट अॅंड सस्टनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड आणि नागपूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिव्यांग बांधवांना ई-रिक्षांचे वितरण केले. ई-रिक्षाने गरिबांना सन्मानाने जगण्याचा मार्ग दिला. या माध्यमातून गरीब, दिव्यांग यांना आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणे शक्य होणार आहे, असे मत या वेळी श्री गडकरीजी यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमास आ. श्री कृष्णा खोपडे, आ. श्री विकास कुंभारे, स्मार्ट सिटीचे मुख्याधिकारी श्री गुल्हाने, श्री पांडुरंग मेहेर हे उपस्थित होते.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...