रानातल्या हिरव्यागार शब्दांची सळसळ शांत झाली!
कविवर्य ना. धो. महानोर यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
मराठवाड्याचे भुमीपुत्र,जेष्ठ साहित्यीक,मराठी कवितांना मातीचा गंध देवून ‘रानकवी’ अशी ओळख निर्माण करणारे पद्मश्री ना.धों. महानोर यांचे आज दुःखद निधन झाले.
महानोर यांच्या कवितेतून मराठी चित्रपट सृष्टीला आम्ही ठाकर ठाकर,घन ओथंबून येती, चिंब पावसानं रान झालं,जांभूळ पिकल्या झाडाखाली,नभ उतरू आलं असे अनेक सुमधुर गाणी प्राप्त झाली.
ना.धों.महानोर यांच्या पावन स्मृतीस भावपूर्ण श्रद्धांजली!![]()
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...


























