सरकारचे हिस्सेदारी असलेले पण तोट्यात गेलेले कारखाने सरकार विकत घेणारे खाजगी व्यक्ती संस्थांकडे जाऊ नये यासाठी सरकारकडून पावलं उचलली जात आहे. देशावरील चर्चेवर बोलताना ही माहिती देण्यात आलेली सरकारची हमी असलेले सूतगिरणी साखर कारखाने सहकारी संस्था तोट्यात जातात त्यानंतर बँका थकबाकी कर्ज वसुली यासाठी त्यांचे कवडीमोल दराने विक्री करतात आणि या व्यवहारातून सरकारला काहीच फायदा होत नाही त्यामुळे आता सरकारच हे कारखाने विकत घेणार.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...


















