पंढरपूरच्या कॉरिडॉरबद्दल असलेले नागरिकांचे गैरसमज दूर करून हा कॉरिडॉर फक्त मंदिर परिसर व पंढरपूर पर्यंत मर्यादित न ठेवता याची व्याप्ती पालखी मार्ग असलेले सोलापूर, पुणे जिल्हा जोडून करण्याबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार सचिन अहिर यांनी प्रश्न उपस्थित केले.
राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!
तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई : राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...