केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी यांनी राजस्थानमधील जयपूर (देहत दक्षिण) येथील बस्सी विधानसभा मतदारसंघात आयोजित विजय संकल्प सभेला संबोधित केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राजस्थानमधील भाजप सरकारला निवडून देण्याचे आवाहन गडकरीजींनी या जाहीर सभेत राज्यातील जनतेला केले.
राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!
तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई : राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...