लोणार तालुक्यातील हिरडवच्या स्टेट बँक शाखा व्यवस्थापक म्हणून कार्यरत असणाऱ्या 32 वर्षीय उत्कर्ष पाटील नामक व्यक्तीचा आज्ञातांनी गळ्यावर चाकूने वार करून खून केल्याचे घटना उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!
तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई : राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...