Saturday, August 1, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

सामाजीक काम करित असताना जनतेची कामे होणे गरजेचे

तरुण भारतbyतरुण भारत
October 26, 2025
in solapur
0
0
SHARES
16
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मोहोळ  : सामाजीक काम करित असताना जनतेची कामे होणे गरजेचे आहे त्यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समिती तसेच नगर परिषद आपल्या ताब्यात असणे गरजेचे आहे त्या साठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करूया . एवढे दिग्गज आपल्या सोबत असताना काहीही अशक्य नाही असे प्रतिपादन जि.प .चे माजी अध्यक्ष आणि जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते बळीराम काका साठे यांनी मोहोळ येथे केले .मोहोळ येथे आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने राजन पाटील विरोधातील सर्वपक्षीय सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून काकासाहेब बोलत होते .यावेळी बोलताना शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष दीपक गायकवाड यांनी आपल्या भाषणात मोहोळ  तालुका बचाव संघर्ष समिती ज्या उद्देशाने स्थापन करण्यात आली होती तो उद्देश पूर्ण झाल्याने ही समिती समाप्त करीत आहे.  व्यासपीठावर बसलेल्या प्रमुख नेत्यांनी मनात आणले तर जिल्हा परिषदेवर ही मोहोळ तालुक्याचा दबदबा निर्माण करू. आम्ही कमजोर नाही, आमच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न चालू आहे.उमेश पाटलांनी जर त्यांचा स्वभाव बदलला असता तर ते आज या व्यासपीठावर दिसले असते. मला जर व्यासपीठावरील नेत्यांनी आणि स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी साथ दिली तर ६ जिल्हा परिषदांपैकी ५ व मोहोळ नगर परिषदेत २१-० ने बाजी मारू. आमदारांनी सावली बंगला सोडून शासकीय विश्रामगृहावर बसून नागरिकांच्या समस्या जाणून घ्याव्यात तरच या मतदारसंघाला न्याय मिळेल असेही दिपक गायकवाड यांनी म्हणाले.

  यावेळी  ज्येष्ठ नेते मनोहर डोंगरे, अर्थ बांधकाम समितीचे माजी सभापती विजयराज डोंगरे, जकराया परिवाराचे सचिन जाधव, माजी उपसभापती मानाजी माने, बाळासाहेब गायकवाड, संजय क्षीरसागर, सीमा पाटील,सतीश जगताप, अशोक भोसले,अरुण पाटील, सुभाष पाटील,नागेश साठे, सर्जेराव चवरे, सुनील पाटील,सुलेमान तांबोळी, राजेश पवार, श्रीकांत गायकवाड, सत्यवान देशमुख, महेश देशमुख,विक्रम देशमुख,शिवरत्न गायकवाड, दीपक गवळी,पृथ्वीराज डोंगरे, भीमराव वसेकर, दिलीप गायकवाड, राजकुमार पाटील,नवनाथ वसेकर,किशोर पवार आदींसह तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना बळीराम साठे म्हणाले,  या तालुक्यामध्ये गेले अनेक वर्षे विशिष्ट व्यक्तीची सत्ता होती. त्या सत्तेमधून तुम्हाला अनेक बाबी सहन कराव्या लागल्या, त्याला कुठेतरी तोंड फोडण्याच्या निमित्ताने आपण आज या समविचारी बैठकीला उपस्थित राहिलो. आपल्यातील इर्षा जागृत झाल्यानेच आमदारकीच्या निवडणुकीत परिवर्तन झाले असे सांगत येणाऱ्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रितपणे लढून त्यात विजय मिळवणार असल्याचेही  बळीराम काका साठे म्हणाले.यावेळी विजयराज डोंगरे म्हणाले, घर एकत्र ठेवायचे असेल तर सर्वांनीच दोन चार पावले मागे सरकले पाहिजे. पुढचे भविष्य कोण बघितले. आपण सर्वजण एकत्र येऊन विधानसभा लढवली व विजय मिळवला. आपल्या सर्वांचा विरोधक आणि उद्देश एकच आहे. असे असताना सर्व नेत्यांनी एकमेकांची मान मर्यादा जपली पाहिजे. एक हुकूमशाह नको म्हणून दुसरा तयार होत असेल तर तसे योग्य नाही.

यावेळी संजय क्षीरसागर म्हणाले, कुणाच्या भूलथापांना बळी न पडता ज्यांनी संघर्ष केला, चटके सोसले त्यांना पुढे आणा. राजकारणाचा तालुक्यातील दर्जा घसरत चालला आहे. कोणीही उठते कोणावरही काहीही टीका करताय. विरोधकांवर टीका जरी करायची असेल तर संस्कार ढळू देऊ नका, अरेरावीची भाषा वापरू नका, आपले राजकीय भांडण आहे, त्यातून टीका करा असे सांगत एकत्र राहिलो तर निश्चित समविचारी आघाडीला यश मिळणार असल्याचेही ते म्हणाले. यावेळी मोहोळ शहर व तालुक्यातील विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोहोळ बचाव संघर्ष समिती करण्यात आल्याची घोषणा केल्यामुळे मलिदा गँगचे काय होणार ?याची चर्चा रंगली आहे . या मुख्य बैठकीला आमदार राजू  खरे आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील अनुपस्थित होते यामुळे एकीत फूट पडते की काय ?अशी चर्चा सुरू झाली आहे .

Post Views: 70
Previous Post

ग्राहक समिती तर्फे पूरग्रस्त भागातील महिलांना साडी वाटप

Next Post

लाल महाल उत्सव समितीचा शिवतेज पुरस्कार दास शेळके यांना प्रदान

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

लाल महाल उत्सव समितीचा शिवतेज पुरस्कार दास शेळके यांना प्रदान

ताज्या बातम्या

माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांची तत्परता; एका दिवसात ३७ शिक्षकांचे प्रश्न मार्गी

माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांची तत्परता; एका दिवसात ३७ शिक्षकांचे प्रश्न मार्गी

July 31, 2026
कर्जमाफीची संधी हुकवू नका! जिल्ह्यातील ११ हजार शेतकऱ्यांची ई-केवायसी अद्याप अपूर्ण

कर्जमाफीची संधी हुकवू नका! जिल्ह्यातील ११ हजार शेतकऱ्यांची ई-केवायसी अद्याप अपूर्ण

July 31, 2026
राज्य प्रसिद्धी प्रमुखपदी विजय भैया मिरगे यांची निवड 

राज्य प्रसिद्धी प्रमुखपदी विजय भैया मिरगे यांची निवड 

July 31, 2026

एका कर्मचाऱ्याच्या वर्षभरात तीन बदल्या; जिल्हा परिषदेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह!

July 31, 2026
सुलाखे हायस्कूलचे क्रीडाशिक्षक समीर वायकुळे यांची तालुका क्रीडा सहसंयोजकपदी निवड

सुलाखे हायस्कूलचे क्रीडाशिक्षक समीर वायकुळे यांची तालुका क्रीडा सहसंयोजकपदी निवड

July 31, 2026
वखारिया विद्यालयात लायन्स क्लब बार्शी रॉयलच्यावतीने विद्यार्थ्यांचे बँक खाते उघडणे उपक्रमाचे आयोजन

वखारिया विद्यालयात लायन्स क्लब बार्शी रॉयलच्यावतीने विद्यार्थ्यांचे बँक खाते उघडणे उपक्रमाचे आयोजन

July 31, 2026
शिक्षण व एनसीसी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल सौ. आशा राठोड यांना ‘सावित्रीबाई फुले पुरस्कार’

शिक्षण व एनसीसी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल सौ. आशा राठोड यांना ‘सावित्रीबाई फुले पुरस्कार’

July 31, 2026
यंदाचा वर्धापन दिन ऐतिहासिक : कुलगुरू

यंदाचा वर्धापन दिन ऐतिहासिक : कुलगुरू

July 31, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1016655

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!