- जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांच्या बदलीनंतर गावकरी आक्रमक.
- परभणी जिल्ह्यातील इरळद गावातील जिल्हा परिषेदेच्या शाळेतील शिक्षकांच्य बदल्यानंतर गावकरी आक्रमक झाले आहेत.
- जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांच्या झालेल्या बदल्या तात्काळ रद्द करण्याच्या मागण्यासाठी गावकऱ्यांकडून आंदोलन
-
गावातील दुधना नदी पात्रात उतरून पालक आणि गावकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन सुरु केले आहे.
- आंदोलनात शाळेतील विद्यार्थी देखील सहभागी झाले आहेत.
-
इरळद गावच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या सहा शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
- शिक्षकांच्या बदल्या गावकऱ्यांना अमान्य आहे.
- बदली करण्यात आलेल्या शिक्षकांनी गावातील शाळा आदर्श केली असून, विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारल्याचा गावकऱ्यांनी दावा केला आहे.
- त्यामुळे या शिक्षकांच्या बदल्या तात्काळ रद्द करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
- त्यामुळे गावकरी नदीत उतरून जलसमाधी आंदोलन करत आहे.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

















