तामिळनाडू मधल्या मंदिरांमध्ये आता यापुढे मोबाईल कोणालाही नेता येणार नाही. कारण मद्रास हायकोर्टानेच हा निर्णय दिलाय मंदिरांमध्ये मोबाईल वापरला नाही तर तिथले पावित्र्य जपले जाईल असा हायकोर्टाचं म्हणणं आहे आणि त्याच सोबत भाविकांच्या सोयीसाठी मोबाईल लॉकरची सुविधा निर्माण करा सुरक्षा रक्षकांची नेमणूक करा असेही आदेश मद्रास उच्च न्यायालयाने दिले
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...


















