बांगलादेशातील अस्थिरता संपल्याशिवाय कांदा निर्यात नाही: महाराष्ट्रातील व्यापाऱ्यांचा निर्णय
नाशिक, ८ ऑगस्ट (हिं.स.) : बांगलादेशातील राजकीय अस्थिरतेमुळे महाराष्ट्रातील व्यापाऱ्यांनी कांदा निर्यात तात्पुरती थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. परिस्थिती स्थिर झाल्यानंतरच...

























