अक्कलकोट - शहरातील नागरिकांना भेडसाविणाऱ्या दैनंदिन समस्यांची अडचण लक्षात घेऊन आमदार सचिनदादा कल्याणशेट्टी यांच्या पाठपुराव्याने नगरपरिषदेस९ कोटी ९५ लाख रुपयेचा...
Read moreअक्कलकोट - स्वामीच्या दरबारात स्वामीच सर्वश्रेष्ठ आहेत स्वामीची प्रचिती पाऊला पाऊलाला येते आपण फक्त स्वामीची सेवा करत राहु . आपण...
Read moreसोलापूर - जागतिक महिला दिनानिमित्त पोलीस रुग्णालय, सोलापूर शहर पोलीस मुख्यालय या ठिकाणी आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. आरोग्य...
Read moreसोलापूर - पंढरपूर येथे आषाढी वारीच्या कालावधीत लाखो वारकऱ्यांची गर्दी होत असताना त्यांची सुरक्षा, हरवलेले व्यक्ती शोधणे तसेच गुन्हेगारांवर नियंत्रण...
Read moreकरमाळा - कुकडीचे उन्हाळी आवर्तन सुरू झाले असुन लाभक्षेत्रातील सर्व पाणीसाठ्यात पाणी देण्यात येणार असल्याची माहिती आमदार नारायण आबा पाटील...
Read moreकरमाळा: येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयामध्ये महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त मराठी व सांस्कृतिक विभागाच्या वतीने...
Read moreसोलापूर : जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आर्चरी वाढते आहे. आणि महाराष्ट्रातील एवढे खेळाडू गडचिरोली पासून ते पार रत्नागिरी पर्यंत आलेले सगळे खेळाडू...
Read moreसोलापूर : दयानंद शिक्षण संस्थेच्या डी. ए. व्ही. वेलणकर वाणिज्य महाविद्यालयात, सोलापूर येथे “Artificial Intelligence and Career Opportunities” या विषयावर...
Read moreधाराशिव – व्ही.पी एज्युकेशनल कॅम्पस, छत्रपती संभाजीनगर रोड, धाराशिव येथे भैरवनाथ निसर्ग मंडळ कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील व करण प्रतापसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विविध सामाजिक व प्रबोधनात्मक...
Read moreधाराशिव : राज्यातील शेतकऱ्यांना ऑनलाइन हरभरा खरेदी प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी ई-पीक पाहणीची अट तात्काळ रद्द करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) धाराशिव जिल्हाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील यांनी मा.जिल्हाधिकारी व राज्याच्या कृषी मंत्र्याकडे केली आहे. महाराष्ट्रातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर हरभरा पिकाची लागवड करतात. शासनाने हरभरा खरेदी प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने सुरू केली असली तरी नोंदणीसाठी ई-पीक पाहणी ही अट बंधनकारक केल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे डॉ. पाटील यांनी निवेदनात म्हटले आहे. ग्रामीण भागातील अनेक शेतकऱ्यांकडे स्मार्टफोन, इंटरनेट सुविधा किंवा तांत्रिक ज्ञानाची कमतरता असल्यामुळे वेळेत ई-पीक पाहणी नोंदविता येत नाही. त्यामुळे अनेक शेतकरी ऑनलाइन हरभरा खरेदी नोंदणीपासून वंचित राहत असून शासनाच्या हमीभाव खरेदी योजनेचा लाभ घेण्यात अडथळे निर्माण होत आहेत. परिणामी शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता निर्माण होत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. या पार्श्वभूमीवर ऑनलाइन हरभरा खरेदीसाठी असलेली ई-पीक पाहणीची अट तात्काळ रद्द करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी डॉ.प्रतापसिंह पाटील यांनी कृषी मंत्र्यांकडे केली आहे.
Read moreसोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...
तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई : राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...
तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...
तभा फ्लॅश न्यूज/मुंबई : प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...
तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...
तभा फ्लॅश न्यूज/मुंबई : राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...
तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...
सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...
सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...
मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...
दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...
“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.







© Website Design by Digital Buffalo - 9028927697
© Website Design by Digital Buffalo - 9028927697