*शेतकऱ्यांची व्यथा पोटतीडकीने मांडणारे आ.राजेश पवार ठरले पहिले लोकप्रतिनिधी* :- सुधाकर देशमुख धानोरकर
उमरी ( प्रतिनिधी ) नायगाव मतदार संघाचे
शेतकऱ्यांची व्यथा एवढ्या पोटतिडकीने विधानसभेत मांडणारे आ.राजेश पवार हे नायगाव विधानसभेतील पहिले लोकप्रतिनिधी ठरले आहेत.
नायगाव विधानसभेत येणाऱ्या उमरी, धर्माबाद व नायगाव या तिन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांची अवस्थाच आ. राजेश पवार यांनी विधानसभेत आपल्या रोकठोक शैलित मांडल्याने या भागातील शेतकऱ्यांनी व कष्टकऱ्यांनी त्यांचे मनस्वी आभार मानात असा नेता पुन्हा होणे नाही
अशी प्रतिक्रिया देत असून *जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले* ही उपमा आ.राजेश पवार यांना तंतोतंत लागू पडते नायगाव विधासभेचे नेतृत्व हाती आल्यापासून त्यांनी अगणिक अशी विकासकामे या भागात केली आहेत जी शब्दात सांगताही येणार नाहीत त्यामुळेच या मतदार संघातील प्रत्येत गोर गरीब कष्टकऱ्यांशी राजेश पवार यांची नाळ जुळलेले आहे ज्या गावानी भारतीय स्वतंत्र्यापासून साधा पक्का रस्ता देखील बघितला नव्हता त्या गावाना डांबरीकरनासह व पूल मोऱ्यासह कायमचे रस्ते बांधून खऱ्या अर्थाने स्वतंत्र्य मिळून देत त्यांचा मोठ मोठ्या शेहरांशी सपंर्क जोडून दिला
मतदार संघातील जळवळपास सर्वच पुनर्वशीत गावाना कोठ्याशी रुपयाचा निधी उपलब्ध करून देऊन या भागातील जनतेचे जीवनमान उंचावण्याचे काम या भागाचे विकास पुरुष आ.राजेश पवार यांनी केले असून या भागातील शेतकरी,शेतमजूर व कष्टऱ्यांची व्यथा पोटतीडकीने विधानसभेत मांडणारे नायगाव विधानसभेचे ते पहिले आमदार ठरले आहेत अशे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सुधाकरराव देशमुख धानोरकर यांनी म्हंटले आहे