Saturday, July 5, 2025
dainiktarunbharat.com
Advertisement
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • वृत्तवेध Youtube
  • वृत्तवेध Channel
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

पसमांदा मुस्लिमांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
October 22, 2023
in maharashtra, india
0
पसमांदा मुस्लिमांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न
0
SHARES
55
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

भारतीय जनता पक्षाच्या हैदराबाद येथील फेब्रुवारी 2022 मधील राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीतपंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांनी पक्षाने नवीन राजकीय समीकरणे निर्माण करण्याची गरज अधोरेखितकेली होती आणि मुस्लिम समाजातील मागासवर्गीय (पसमांदा) मुस्लिमांवर लक्ष केंद्रित करण्यावरभर दिला होता. मोदींच्या या विधानानंतर देशातील माध्यमे आणि राजकीय पक्षांत खळबळ उडाली होती आणि मोदींच्या हेतूंबद्दल संशय व्यक्त करण्यात आला होता. पंतप्रधानांनी या विषयाला हात घातल्यानंतर मुस्लिम समाजात जाती व्यवस्था नसल्याबद्दलच्या, जाणीवपूर्वक पसरवलेल्या गैरसमजाचे निराकरण झाले. मोदींनी उल्लेख केल्यानंतर पहिल्यांदाच पसमांदा मुस्लिम समाजाची राष्ट्रीय मीडिया आणि राजकीय पक्षांना दाखल घ्यावी लागली.

 

पंतप्रधानांनी या विषयाला हात घालण्यापूर्वी उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री, केशव प्रसाद मौर्य यांनी फेब्रुवारी, 2022 च्या विधानसभा निवडणुकींच्या दरम्यान भारतीय मुस्लिम समाजातमागास जाती असल्याचे प्रतिपादन केले होते. उत्तर प्रदेशातील निवडणुका जिंकल्यानंतर भाजपने मुस्लिमांमधील मागास जातींतील अनेकांना पक्षातील महत्वाच्या पदांवर नियुक्त केले होते. यात पक्षाने आझाद अन्सारी यांना अल्पसंख्यांक कल्याण मंत्री तर अन्सारी आणि सैफी या मागास जातीतील दोघांना पक्षाच्या अल्पसंख्यांक शाखेतमहत्वाच्या पदांवर नियुक्त केले होते. पसमांदा हा शब्द पस आणि मांदा या दोन पर्शिअन शब्दांपासून बनलेला आहे, ज्याचा अर्थ सामाजिक दृष्ट्या मागास असा होतो. हाशब्द पत्रकारितेतून राजकारणात आलेल्या अली अन्वर यांनी पहिल्यांदा बिहार मध्ये वापरला आणि मुस्लिम समाजातील जातीव्यवस्थेवर शिक्कामोर्तब केले. अली अन्वर यांनी सय्यद, शेख, पठाण आणि मुगल हे मुस्लिम समाजातील उच्च वर्गात मोडत असल्याचे आणि अन्य सर्व, ज्यांचा उच्च वर्गात समावेश नाही, ते भारतात सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या उपेक्षित असल्याचे प्रतिपादन केले होते. ह्या वर्गाच्या अवस्थेकरिता मुस्लिमातील अभिजन वर्ग जबाबदार असल्याचे अली अन्वर ह्यांनी प्रतिपादन केले होते. अली अन्वर यांनी पसमांदा मुस्लिमांच्या संस्थेची स्थापना केली होती. या संस्थेचे नंतर ऑल इंडिया पसमांदा मुस्लिम मंच असे नामकरण करण्यात आले. यासोबतच ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन, बॅकवर्ड मुस्लिम मोर्चा आणि द बॅकवर्ड मुस्लिम महासभा अशा इतर संस्था देखील मुस्लिमांमधील उपेक्षित जातींची सामूहिक ओळख प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत होत्या.

 

इतिहासात डोकावता, भारतातील मुस्लिम समाजाला खालील श्रेणींमध्ये विभागण्याचा प्रयत्न झाल्याचे आढळून येते: 1) ब्रिटिश जनगणना मानववंशशास्त्रद्यांनी 1901 च्या बंगालमधील जनगणनेच्या वेळी अधूनमधून अश्रफ आणि अजलफ या संकल्पनांचा वापर केल्याचे आढळून येतो;

2) मोमीन कॉन्फरन्सने अभिजन वर्गाचा उल्लेख शरीफ तर अन्य खालच्या जातींचा उल्लेख राझिल असा केला आहे;

3) गौस अन्सारी नामक अभ्यासकाने 1960 मध्ये मुस्लिम जातींना अश्रफ, मुस्लिम राजपूत, स्वच्छता काम करणाऱ्या जाती आणि अस्पृश्य मुस्लीम अशी 4 श्रेणीत विभागणी केली आहे.

4) सरकारने नेमलेल्या सच्चर कमिटीने आपल्या अहवालात मुस्लिम समाजातील जातींना खालील श्रेणींत विभागले आहे:

 

अ) अश्रफ, जे आपला उगम विदेशात असल्याचा अथवा इस्लाम मध्ये धर्मांतरित झालेल्या हिंदूंमधील उच्च वर्गात असल्याचे मानतात; ब) अजलफ जे हिंदूंमधील मध्यम वर्गातून इस्लाम मध्ये धर्मांतरित झाले आहेत; क) अर्झल, जे हिंदूंमधील पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य जातींतून इस्लाम मध्ये धर्मांतरित झाले आहेत.

इथे हे लक्षात घ्यायला हवे की भाजपा हा पहिला राष्ट्रीय राजकीय पक्ष आहे ज्याने मुस्लिम समाजात जातीव्यवस्था अस्तित्वात असल्याचे नजरेस आणत या समाजातील पसमांदा मुस्लिमांच्या दयनीय स्थितीवर प्रकाश टाकला आहे. पसमांदा मुस्लिमांनंतर मोदींच्या नेतृत्वात भाजपा उत्तर प्रदेशातील 10 हजार सूफी दर्ग्यांच्या माध्यमातून सूफी नेत्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. देशातील 22राज्यांत यासाठी समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत, ज्यायोगे, भाजपा मुस्लिम समाजातीलस्वमताग्रही वर्गाकडे पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. मुस्लिम समाजामधील प्रभावशाली मुस्लिम धर्मगुरू आणि वरच्या वर्गातील मुस्लिम वर्ग ह्यांच्या लांगूलचालनाची महात्मा गांधींपासून सुरु झालेली परंपरा स्वातंत्र्यानंतर देखील काँग्रेस ने अबाधित ठेवली. परिणामी साधारण मुस्लिम जनतेचा उपयोग काँग्रेस करिता एक मतपेटी पुरता उरला. परिणामी साधारण मुस्लिम जनता अशिक्षित आणि अडाणी राहिली आणि देशातील विकासाची फळे मुस्लिमांमधील वरच्या स्तरातील वर्गाने म्हणजे अश्रफ ह्यांनी लाटली, जे सरकारने नेमलेल्यासच्चर कमिटीच्या अहवालाप्रमाणे आपला उगम विदेशात असल्याचा, अथवा इस्लाम मध्ये धर्मांतरित झालेल्या हिंदूंमधील उच्च वर्गात असल्याचे मानतात. नरेंद्र मोदींनी ह्या मुसलमानांमधील उपेक्षित वर्गाची प्रथम दखल घेतली. ह्यापूर्वी पीडित मुस्लिम महिलांच्या तलाक विरोधातील लढ्याला सक्रिय पाठिंबा देऊन मोदींनी त्यांच्या सद्भावना मिळवल्या आहेत. आजपर्यंत काँग्रेस, समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष इत्यादी पक्षांनी मुस्लिम समाजाचा केवळ मतपेटी म्हणून वापर केला. ह्या समाजाला देशाच्या राष्ट्रीय प्रवाहात आणण्याचा या पक्षांनी कधीही प्रयत्न केला नाही. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्ष मुस्लिम समाजाला देशाच्या राष्ट्रीय प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करत आहे. देशातील शांती नांदावी तसेच भारतीय समाजातील सर्व समाज घटकांच्या प्रगतीकरिता देशातील जनतेने पंतप्रधान मोदींच्या या प्रयत्नांचे स्वागत, केवळ राजकीय चष्म्यातून न बघता करायला हवे.

 

 

डॉ. प्रशांत देशपांडे
भ्रमणध्वनी (9764052420)

Previous Post

शिवसंग्रामचे दिवंगत नेते विनायक मेटे यांच्या पुतण्याने संपवलं आयुष्य, कारण अस्पष्ट

Next Post

मराठी कलाविश्वातील प्रतिभेच्या सन्मानासाठी ”टीव्ही ९ मराठीचा ”आपला बायोस्कोप”

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
मराठी कलाविश्वातील प्रतिभेच्या सन्मानासाठी ”टीव्ही ९ मराठीचा ”आपला बायोस्कोप”

मराठी कलाविश्वातील प्रतिभेच्या सन्मानासाठी ''टीव्ही ९ मराठीचा ''आपला बायोस्कोप''

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विमान अपघातात प्राण गमावलेल्या नागरिकांना भारत-इंग्लंड संघांनी वाहिली श्रद्धांजली

विमान अपघातात प्राण गमावलेल्या नागरिकांना भारत-इंग्लंड संघांनी वाहिली श्रद्धांजली

June 20, 2025
‘भारत आता फक्त विचार करत नाही, दिशा देखील ठरवतो – पंतप्रधान नरेंद्र मोदी

‘भारत आता फक्त विचार करत नाही, दिशा देखील ठरवतो – पंतप्रधान नरेंद्र मोदी

April 1, 2025
महिला उद्योजकतेला चालना देण्यासाठी मल्टीमीडिया प्रचाराचा उपयोग जिल्हा पुरवठा अधिकारी स्वाती शेंडे यांचे प्रतिपादन

महिला उद्योजकतेला चालना देण्यासाठी मल्टीमीडिया प्रचाराचा उपयोग जिल्हा पुरवठा अधिकारी स्वाती शेंडे यांचे प्रतिपादन

March 22, 2025
मोमीन शेख निसार महेबूब यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा संपन्न

मोमीन शेख निसार महेबूब यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा संपन्न

March 3, 2025
मुदखेड येथील तिसरी बौद्ध धम्म परिषद मोठ्या उत्साहात संपन्न

मुदखेड येथील तिसरी बौद्ध धम्म परिषद मोठ्या उत्साहात संपन्न

March 3, 2025
वादग्रस्त सायफळ वाळू घाट पुन्हा काढला खोदून

वादग्रस्त सायफळ वाळू घाट पुन्हा काढला खोदून

March 3, 2025
धुळे : घरफोडी करणा-या अट्टल चोराला धुळे तालुका पोलीसांनी ताब्यात घेतले

पंकज नगरात घरफोडी; रोख ५ हजार रूपयांसह लाखोंचे दागिने चोरून नेले

March 3, 2025
लिफ्ट मागण्याच्या बहाण्यानं दुचाकीवर बसलेल्या महिलेनं एका पिग्मी एजंटला २५ हजार रुपयांना लुटलं….

रात्री दोन दुकाने चोरट्यांनी फोडल्या मुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले

March 3, 2025

फेसबुक पेज

मनोरंजन

ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन

by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 10, 2024
0

मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...

‘लाईफ लाईन’ येणार २ ऑगस्टला

‘लाईफ लाईन’ येणार २ ऑगस्टला

by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
June 26, 2024
0

मुंबई, 26 जून (हिं.स.) विधात्याने तळहातावर रेखाटलेली आयुष्यरेखा आपण वाढवू शकतो का? या प्रश्नाचे उत्तर देणारा 'लाईफ लाईन' चित्रपट येत्या...

गेल्या दशकातील टॉप 100 सर्वाधिक बघितल्या गेलेल्या भारतीय कलाकारांची घोषणा

गेल्या दशकातील टॉप 100 सर्वाधिक बघितल्या गेलेल्या भारतीय कलाकारांची घोषणा

by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
June 23, 2024
0

मुंबई, 23 जून (हिं.स.) : IMDb (www.imdb.com) ह्या मूव्हीज, टीव्ही आणि सेलिब्रिटीजवरील माहितीच्या जगातील सर्वांत प्रसिद्ध व विश्वसनीय स्रोताने आज...

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर सुरु होतेय नवी मालिका ‘ज्युबिली टॉकीज शोहरत. शिद्दत. मोहब्बत’

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर सुरु होतेय नवी मालिका ‘ज्युबिली टॉकीज शोहरत. शिद्दत. मोहब्बत’

by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
June 21, 2024
0

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर सुरु होतेय नवी मालिका 'ज्युबिली टॉकीज शोहरत. शिद्दत. मोहब्बत' मुंबई, 21 जून (हिं.स.) : ‘बडे अच्छे लगते...

इंडियाज बेस्ट डान्सरच्या चौथ्या सीझनमध्ये परीक्षकांच्या पॅनलवर दिसणार करिश्मा कपूर

इंडियाज बेस्ट डान्सरच्या चौथ्या सीझनमध्ये परीक्षकांच्या पॅनलवर दिसणार करिश्मा कपूर

by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
June 21, 2024
0

मुंबई, 21 जून (हिं.स.) : रियालिटी टीव्हीच्या अपेक्षा उंचावत सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनचा स्वतःचा फॉरमॅट असलेला शो इंडियाज बेस्ट डान्सर आपला...

मराठी आणि दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीची एकमेकांशी तुलना करणं : सिद्धार्थ जाधव

मराठी आणि दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीची एकमेकांशी तुलना करणं : सिद्धार्थ जाधव

by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
June 19, 2024
0

अनेकदा एखादा मराठीसह इतर प्रादेशिक भाषेतील चित्रपट गाजल्यानंतर त्याची तुलना हिंदी सिनेइंडस्ट्रीसोबत होते. अनेकदा मराठी सिनेइंडस्ट्रीमधील उणीवा अथवा जमेची बाजू...

मराठमोळा अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक प्रवीण तरडे याच्या आगामी चित्रापटाचा लूक समोर

मराठमोळा अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक प्रवीण तरडे याच्या आगामी चित्रापटाचा लूक समोर

by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
June 17, 2024
0

मराठमोळा अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक प्रवीण तरडे याच्या आगामी चित्रापटाचा लूक  समोर आलाय. हा चित्रपट मराठी नाही तर दक्षिणेतील चित्रपट...

Load More

राजकीय

ठाण्यात शिवसेनेने काढली पवित्र संविधानाची दिंडी

ठाण्यात शिवसेनेने काढली पवित्र संविधानाची दिंडी

by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
January 26, 2025
0

ठाणे, 26 जानेवारी (हिं.स.)। एकवेळ मरण पत्कारू पण संविधान बदलू देणार नाही असा नारा देत ठाण्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)...

बंजारा समाजाचे नेते संजय राठोड यांना उपमुख्यमंत्री पद द्या : बंजारा समाजाची मागणी

बंजारा समाजाचे नेते संजय राठोड यांना उपमुख्यमंत्री पद द्या : बंजारा समाजाची मागणी

by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
November 30, 2024
0

देगलूर / प्रतिनिधी महाराष्ट्रातील समस्त बंजारा समाजाचे नेते तसेच दिग्रस विधानसभा मतदार संघाचे विध्यमान आमदार संजय राठोड यांना राज्याचे उपमुख्यमंत्री...

झारखंड : झामुमो आणि इंडी आघाडीला बहुमत 

झारखंड : झामुमो आणि इंडी आघाडीला बहुमत 

by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
November 23, 2024
0

रांची, 23 नोव्हेंबर (हिं.स.) : झारखंड विधानसभा निवडणुकीच्या आज, शनिवारी जाहीर झालेल्या निकालात झारखंड मुक्ती मोर्चा (झामुमो) आणि इंडी आघाडीला...

बार्शी विधानसभा २४६ मधील सकाळी ७ ते ९ मध्ये झालेले मतदान.

22 फेरी सुभाष देशमुख 58 हजार 27 मतांची आघाडी

by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
November 23, 2024
0

22 फेरी सुभाष देशमुख 58 हजार 27 मतांची आघाडी सुभाष देशमुख 94 हजार754 अमर पाटील 36हजार 724हजार

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वृत्त संग्रह

July 2025
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • वृत्तवेध Youtube
  • वृत्तवेध Channel
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group