सोलापूर शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी उजनी धरणातून नदीपात्रात पाणी सोडले जाते. या पाण्याचा टाकळी येथून पुरवठा होतो. दरवेळी एका आवर्तनाचे पाणी ५२ दिवस पुरते. दरम्यान, चिंचपूर बंधाऱ्याला गळती असल्याचे समजताच महापालिका प्रशासक शीतल तेली यांनी बंधाऱ्याचे नियोजन पालिकेकडे घेतले. सार्वजनिक आरोग्य अधिकारी विजय राठोड यांच्या पथकाने तांत्रिक पद्धतीने बंधाऱ्याची गळती थांबवली. त्यानंतर या आवर्तनाचे पाणी ५२ दिवसांऐवजी ८३ दिवस पुरले.गळतीमुळे चिंचपूर बंधाऱ्यातील पाणी कर्नाटक हद्दीत जात होते.
Shilpa Shetty : व्हायरल स्टार्सची सुपरस्टारकडे झेप! सुपर डान्सर मंचाची मोठी संधी
छत्रपती संभाजी नगर : सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘सुपर डान्सर’ या त्यांनीच विकसित केलेल्या डान्स रियालिटी शो चे चार वर्षांच्या विश्रांतीनंतर...