वैराग – शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करून त्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या उद्देशाने, नमो आत्मनिर्भर कृषी व ग्राम विकास प्रबोधिनी संचलित ‘छत्रपती कृषी व ग्राम विकास मार्गदर्शन केंद्रा’चे भव्य उद्घाटन वैराग येथे संपन्न झाले. या केंद्राच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञान आणि नैसर्गिक शेतीचा संगम घडवून आणण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
प्रमुख उपस्थितांची मांदियाळी
या कार्यक्रमाचे उद्घाटन बार्शी तालुका ग्रामीण पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी दिलीप ढेरे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रबोधिनीचे संस्थापक आणि सेवानिवृत्त डी.वाय.एस.पी. नानासाहेब कदम होते. याप्रसंगी डॉ. कपिल कोरके, सतीश पाटील (सरपंच, इर्ले), ज्येष्ठ द्राक्ष उत्पादक शेतकरी शरद पवार, प्रताप
🔒 संपूर्ण बातमी वाचण्यासाठी मोफत नोंदणी करा




















