Tuesday, June 30, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

सीपी, एसपी अन् मंडळांची भूमिका निर्णायक!

डॉल्बीमुळे जीव धोक्यात; आपले डोळे उघडणार का ?

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 22, 2025
in health, maharashtra, mumbai, social, solapur
0
सीपी, एसपी अन् मंडळांची भूमिका निर्णायक!
0
SHARES
72
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

प्रशांत माने :  जीवघेणा डॉल्बी भस्मासूर ठरणार असून एकेदिवशी वा कर्णकर्कश्य डॉल्बीचा आपात आपल्यावर अथवा आपल्याच कुटुंब अथवा नात्यातील किंवा आप्तेष्ठांवर झाल्यानंतरच आपले डोळे उघडणार असतील तर यापेक्षा दुसरी शोकांतिका असू शकत नाही. डॉल्बीसाठी कायद्याने मर्यादा घालून दिली असली तरी आवाजाच्या मर्यादचे सरर्रासपणे उल्लंघन होते हे कोणीही नाकारू शकणार नाही.

देवी-देवता आणि महापुरुषांच्या सण, जयंती उत्सवात वाजविल्या जाणाऱ्या जीवघेण्या डॉल्बी राक्षसाला वेळीच थोपवले नाही तर आपण नवीन पिढीला काय शिकवतो आहे याचा गांभीयनि विचार करण्याची वेळ आहे. डॉल्बीबाबतच्या कायद्याचे रक्षण करण्याची जबाबदारी पोलिस आयुक्त आणि पोलिस अधीक्षक यांच्यासह त्यांच्या संपूर्ण टिमची तर आहेच, पण सामाजिक कार्यात झोकून देगाऱ्या मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची देखील आहे. नागरिकांचा जीव धोक्यात असल्याने डॉल्बीविरोधात लोकांचा आवाज उठत आहे. तर लोकप्रतिनिधी, अधिकारी व मंडळ पदाधिकाऱ्यांची संवेदनशीलता पणाला लागली आहे.

विविध सण, उत्साव आणि महापुरुषांच्या जयंत्या या मोठ्या थाटामाटात सावऱ्या झाल्याच पाहिजेत, याबाबत कोणाचेही दुमत्त असण्याचे कारणच नाही, हे सारे करत असताना समाजाच्या भावना देखील जपणे तितकेच महत्वाचे आहे. कारण एखाद्या गोष्टीची समाजमान्यता कमी होत चालल्यास ते योग्य होणार नाही. मिरवणुका निघाल्या पाहिजेत पण मिरवणुकांमध्ये पारंपारिक वाद्य वाजवणे देखील समाजमनाचा मान राखण्यासाठी गरजेचे आहे. वर्षभरात निघणाऱ्या प्रत्येक मिरवणुकांमध्ये सहभागी होणाऱ्या विविध मंडजच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकत्यांनी पुढाकार घेवून जीवघेण्या डॉल्बोला विरोध करणे काळाची गरज बनले आहे. कारण मिरवणुकांमध्ये सहभागी आपल्याच जीवाभावाच्या कार्यकत्यांचा बळी जर डॉल्बीमुळे जाणार असेल तर मग अशा जीवघेण्या आनंदाचा स्वीकार मंडळांचे पदाधिकारी कसे करतील.

आपण ज्या महापुरुषांची जयंती मोठ्या थाटात साजरी करतो, त्या महापुरुषांची शिकवण आचरणात आणण्याची वेळ आज प्रकपनि जाणवत आहे. सामाजिक कार्यात सरसावणाऱ्या विविध मंडळांच्या पदाधिकारी व कार्यकत्यांना समाजभान तर आहेच पण ते संवेदनशील देखील आहेत. डॉल्बी नव्हते त्यापूर्वी मिरवणुका निधत नजात्या का? तर नक्कीच निधत होत्या. आजही काही मंडळे पारंपारिक वाद्यांचा वापर करून आनंदात मिरवणुका काडतात आणि मिरवणुकांचा आनंद लुटतात, पूर्वी मिरवणुका पाहण्यासाठो रस्त्यांच्या दुतको अबालवृध्दांची गदर्दी होत होती.

आता देखील गदीं होते, पण त्या गर्दीचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून येते. कारण मिरवणुकीत वाजविल्या जाणाऱ्या जीवघेण्या डॉल्बीचा आवाज अनेकांना असा होतो. लहान मुले, वयोवृध्दांना या कर्णकर्कश्य आवाजाची भिती बाटते. परंतु सर्वांत  महत्वाचा घटक म्हणजे आजारी माणसे, दवाखान्यातील उपचार घेणारे रुग्ण यांच्यावर या घातक आवाजाचा काय परिणाम होत असेल याचा देखील प्रत्येकानेच विचार करण्याची वेळ आलेली आहे. मिरवणुकीच्या मार्गावर असलेल्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांनी कुठे जायने आणि आवाज कसा सहन करायचा हा मोटा गहन प्रश्न आहे. मिरवणूक मार्गावर राहणान्या वयोवध्द, आजारी व्यक्ती आणि लहान मुलांना या असह्या आवाजाचा किती त्रास होत असेल याबाबत कधीतील आपल्याच घरातील गृहिणींसह सदस्यांना विचारून मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकत्यांनी वाचावत जात्मपरीक्षण करणे आज काळाची गरज आहे.

मिरवणुका काढण्याबाबत अथवा आवाजाची मर्यादा पाहून डॉल्बी वाजविण्याबाबत कोणाचा आक्षेप नाही. परंतु एकदा का मिरवणुकीचा जल्लोष सुरु झाला अन् आवाजाच्या जोशात नृत्य सुरु झाले की मग बेभान नाचण्याच्या नादात आवाज वाढल्याचे कोणालाही भान रहात नाही. मात्र ज्यांना हृदयरोगाचा त्रास आहे, अशांना मात्र या कर्णकर्कश्य आवाजाचा मीता पोका असतो. नुकत्याच पार पडलेल्या मिरवणुकीमप्ये एका युवकाला डॉल्वीच्या आवाजाने जीव गमवावा

लागल्याची दुर्घटना ताजी आहे. एखाद्या मोठ्या समुहाला एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूचे गांभीर्य तितकेसे नसेलही परंतु ज्या आई-वडिलांना आपला मुलगा गमवावा लागतो त्यांच्या हे दुःख डोंगराएको असते. डॉल्वीच्या आवाजाने बळी घेतलेल्या तरुणाचे जर का लग्न झाले असेल तर त्याची पत्नी, मुले यांच्यावर दुःखासह संकटाचा डोंगर कोसळतो, याची कल्पना देखील करवत नाही. ज्या कुटुंबातील व्यक्ती दगावते, त्या कुटुंबांलाच त्या घटनेचे गांभीर्य कळते. कायद्याचे रक्षण करणे हे पोलिस खात्याचे कर्तव्यच आहे, पण कायद्याचे पालन करण्याची जबाबदारी तुमच्या-आमच्यासह सर्वांचीच आहे. पोलिस खात्याने देखील डॉब्लीच्या भस्मासूराला वेळीच रोखणे काळाची गरज आहे. पोलिसांनी याबाबत निर्णायक भूमिका घेण्यासाठी राज्यकर्ते आणि लोकप्रतिनिधी यांनी पोलिसांच्या पाठिशी खंबीरपणे उभा राहणे गरजेचे आहे. तर लोकप्रतिनिधींना समाजमान्यता असते आणि डॉल्वीवाचत लोकप्रतिनिधींनी त्यांचे लोकदेखील ऐकतात. समाजजागृती केल्यास नक्कीच मंडळांचे पदाधिकारी व युवा कार्यकर्ते देखील डॉल्बोच्या दुष्परिणामांना ओळखून सकारात्मक प्रतिसाद देतील यात शंका नाही.

आयुक्तांनी तर ग्रामीण भागात पोलीस अधीक्षकांनी डॉल्बीबाबतच्या कायद्याचे रक्षण प्रकपनि करण्याची वेळ आली आहे. कारण जनतेचा आवाज हा देवाचा आवाज असतो, असे मांटले जाते. डॉल्बीच्या त्रासाबावत आता जनतेतून उठावाला सुरुवात झाली आहे. सहनशील जनता, समंजस्य समाज जोपर्फत शांत असतो तोपर्यंत सर्वकाही आलबेल असते, पण एखादी गोष्ट जनतेने मनावर घेतली तर देवदेखील जनतेच्या आवाजाला साथ देतो. राज्यकर्ते, लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी, पोलिस अधिकारी यांच्यासह वर्षभर साजऱ्या होणाऱ्या जयंती मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी संवेदनशीलता दाखविण्याची योग्य मेळ हीच आहे.

विना डॉल्बी मिरवणुकांना बक्षिसे

वर्षभर मिरवणुकांचा माहोल असणारे शहर म्हणून सोलापूरची ओळख आहे. मिरवणुकांमध्ये वाजविल्या जाणाऱ्या जीवघेण्या डॉल्बीची घातकता आता सर्वांनाच सक्षात येत आहे. लोकप्रतिनिधी आणि पोलिस खात्यासह समाजातील दानशूरांनी आता विना इॉल्वी मिरवणुका काढणान्या मंडळांना मोठी बक्षिसे, पारितोषिकं ठेवून त्यांना प्रोत्साहन देण्याची आज गरज आहे. पारंपारित वाद्यांसह मिरवणुका काढणारी मंडळे आणि समाजिक संदेश देवून समाजभान जपणाऱ्या मंडळांवर बक्षिसांची बरसात करण्याची गरज आहे. सोलापुरातील सर्व महामंडळे आणि मंडळांनी देखोल कार्यकत्यांचे मतपरिवर्तन करून डॉल्बीमुक्त मिरवुणका अथवा आवाजाबाबत कायद्याची मर्यादा पालनाबाबत पुढाकार घेतला पाहिजे.

 

Post Views: 51
Previous Post

चंद्रभागेला महापूर : स्थलांतरण केलेल्या कुटुंबांना आवश्यक सुविधा देऊन पूर नियंत्रणासाठी प्रशासनाने सज्ज राहा : आमदार समाधान आवताडे

Next Post

कृत्रिम बुद्धिमत्ता माणसाला पर्याय ठरू शकत नाही : महासंचालक डॉ.मदनमोहन त्रिपाठी

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
कृत्रिम बुद्धिमत्ता माणसाला पर्याय ठरू शकत नाही : महासंचालक डॉ.मदनमोहन त्रिपाठी

कृत्रिम बुद्धिमत्ता माणसाला पर्याय ठरू शकत नाही : महासंचालक डॉ.मदनमोहन त्रिपाठी

ताज्या बातम्या

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा सुरक्षा सनुग्रह अनुदान योजना अंतर्गत ६ प्रस्तावांना मंजुरी

June 30, 2026

कृषी दिनानिमित्त आज जिल्हा परिषदेत कार्यक्रम

June 30, 2026
रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी नवनाथ गुल्हाने यांची निवड

रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी नवनाथ गुल्हाने यांची निवड

June 30, 2026
श्री सिद्धेश्वर फाउंडेशन चे कार्य खऱ्या अर्थाने वचनातून आचरणाकडे- राहुल बुऱ्हाणपूरे 

श्री सिद्धेश्वर फाउंडेशन चे कार्य खऱ्या अर्थाने वचनातून आचरणाकडे- राहुल बुऱ्हाणपूरे 

June 30, 2026
पीएम किसान योजनेच्या हप्त्यांपासून वंचित शेतकऱ्यांना न्याय द्या; अन्यथा बेमुदत आंदोलनाचा इशारा

पीएम किसान योजनेच्या हप्त्यांपासून वंचित शेतकऱ्यांना न्याय द्या; अन्यथा बेमुदत आंदोलनाचा इशारा

June 30, 2026

जन्म-मृत्यू दाखल्यांसाठी नागरिकांची फरफट; जिल्ह्यात हजारो अर्ज प्रलंबित

June 30, 2026
रोटरी क्लब ऑफ सोलापूर एमआयडीसीच्या अध्यक्षपदी रो. नरसिम्हा कनकी यांची निवड

रोटरी क्लब ऑफ सोलापूर एमआयडीसीच्या अध्यक्षपदी रो. नरसिम्हा कनकी यांची निवड

June 30, 2026

शेतीशी आणि मातीशी असलेले नाते जपणारा पारंपरिक कारहुणवी सण उत्साहात साजरा

June 30, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0950072

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697