सोलापूर शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी उजनी धरणातून नदीपात्रात पाणी सोडले जाते. या पाण्याचा टाकळी येथून पुरवठा होतो. दरवेळी एका आवर्तनाचे पाणी ५२ दिवस पुरते. दरम्यान, चिंचपूर बंधाऱ्याला गळती असल्याचे समजताच महापालिका प्रशासक शीतल तेली यांनी बंधाऱ्याचे नियोजन पालिकेकडे घेतले. सार्वजनिक आरोग्य अधिकारी विजय राठोड यांच्या पथकाने तांत्रिक पद्धतीने बंधाऱ्याची गळती थांबवली. त्यानंतर या आवर्तनाचे पाणी ५२ दिवसांऐवजी ८३ दिवस पुरले.गळतीमुळे चिंचपूर बंधाऱ्यातील पाणी कर्नाटक हद्दीत जात होते.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...


























