राहुल गांधी यांच्या नेतृत्वात भारत जोडो यात्रेमध्ये प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण एकत्रित सहभागी झाले होते. मात्र स्टेजवर एकत्र दिसणाऱ्या काँग्रेसच्या या दोन नेत्यांमध्ये आलबेल नसल्याचे वास्तव समोर आलाय. मुंबईतील प्रदेश काँग्रेस कार्यालयात उद्घाटनातून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनाच वगळण्यात आल्याचे पाहायला मिळालं या कार्यक्रम उद्घाटनाचे निमंत्रण नाना पटोळे यांना पाठवण्यात आलं नाही त्याऐवजी अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत या कार्यालयाचे उद्घाटन पार पडल त्यामुळे प्रदेश काँग्रेस मधील नाना पटोले विरुद्ध अशोक चव्हाण असा संघर्ष ठळकपणे समोर आला आहे .
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...



















