बुलढाणा जिल्ह्यातून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. ५५ प्रवाशांना घेऊन जाणारी राज्य परिवहन महामंडळाची बस राजूर घाटात कोसळली. या भयानक अपघातात बसमधील २० ते २५ प्रवाशी जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मंगळवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास हा अपघात घडला.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...