भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील चांदोरी शेतशिवारात विद्युत धक्का लागून अल्पभूधारक शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली असून मृतकाचे नाव रामकृष्ण तूळशीराम शेंद्रे (72) असे आहे.मागील दहा दिवसांपासून पाऊस पळत नसल्याने शेतातील धानपीक सुकायला सुरुवात झाली नसल्याने मृतक अल्पभूधारक शेतकरी हा नेहमी प्रमाणे पळसपाणी शेतशिवारात धानपिकाला पाणी देण्याकरिता गेला होता मात्र पाण्याचा मोटारपंप सुरू करतांना विद्युत धक्क्याने शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

















