देहू आणि आळंदी नागरी पुन्हा सज्ज झाली आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांचा चांदीचा रथ पालखी सोहळ्यासाठी सज्ज झाला आहे. या रथाची संपूर्ण डागडुजी, चांदीचं पॉलिश करण्यात आलं आहे. सुमारे 500 किलोमीटरचा प्रवास हा रथ करणार आहे. या चांदीच्या रथाची सर्व तपासणी करण्यात आली असून पालखी सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. माऊलींच्या रथाचे सर्व पार्टस, ब्रेक लायनर, रथ ओढण्याची क्षमता, रथातील लाईट, योग्य सर्व्हिसिंग केल्याची तपासणी करण्यात आली आहे.
पालखी सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात
संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा 29 जूनला पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहे. आता अवघे
🔒 संपूर्ण बातमी वाचण्यासाठी मोफत नोंदणी करा



















