Sunday, September 20, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

भारतातील 2000 वर्षे जुन्या माहितीतून भविष्यातील हवामान बदलाचे संकेत

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
February 1, 2024
in india
0
भारतातील 2000 वर्षे जुन्या माहितीतून भविष्यातील हवामान बदलाचे संकेत
0
SHARES
104
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

गुजरातमधील वडनगर या नीम-शुष्क प्रदेशात ऐतिहासिक आणि मध्ययुगीन काळात अनुक्रमे सौम्य ते तीव्र मान्सून पर्जन्यवृष्टी झाली आणि मध्ययुगीन नंतरच्या काळात (1300-1900 सीई; एलआयए) छोट्या धान्याच्या भरडधान्यांवर (भरडधान्य; सी4 वनस्पती) आधारित एक लवचिक पीक अर्थव्यवस्था निर्माण झाली, असे एका नवीन अभ्यासानुसार समोर आले आहे. हा अभ्यास, उन्हाळी पावसाळ्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे, त्या हवामानाशी जुळवून घेण्याची मानवाची क्षमता प्रतिबिंबित करणारा आहे. या अध्ययनामुळे, भविष्यातील हवामान बदलाशी जुळवून घेण्याची रणनीती आखण्यात मदत होऊ शकते.

भारताच्या संदर्भात उन्हाळी पाऊस म्हणजेच आयएसएमच्या महत्त्वामुळे, भूतकाळातील त्याची परिवर्तनशीलता आणि सुरुवातीच्या संस्कृतीवरील त्याचा प्रभाव, पुरातत्व संदर्भाने विस्तृतपणे अभ्यासला गेला नाही. ऐतिहासिक स्थळांची, पद्धतशीर उत्खननाची दुर्मिळता आणि उपखंडातील बहु-विद्याशाखीय कार्ये, भूतकाळातील हवामानातील विसंगतींचा प्रभाव अस्पष्टपणे दर्शवतात. समुद्रापासून अक्षांश, रेखांश आणि अंतरातील फरकांमुळे, भारतीय उन्हाळी पर्जन्याची तीव्रता भारतीय भूभागावर बदलते.

शास्त्रज्ञांनी गेल्या 2000 वर्षातील बदलत्या पीक पद्धती, वनस्पतीआणि सांस्कृतिक विकास यावरील अभ्यासाने पावसाच्या बदलांबद्दल आणि त्याचे परिणाम याबद्दल ऐतिहासिक माहिती शोधून काढली आहे. हे हवामान बदलाला भूतकाळातील मानवी प्रतिसाद आणि भविष्यातील हवामान बदलाच्या संभाव्य धोरणांचा शोध घेण्यासाठी आधुनिक समाजांसाठी महत्वाचे संकेत प्रदान करेल.

विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाची स्वायत्त संस्था असलेल्या बिरबल साहनी जीवाश्मशास्त्र संस्थेमधील (बीएसआयपी) संशोधकांच्या पथकाने वडनगर पुरातत्व स्थळावरील पुरातत्व, वनस्पतिशास्त्र आणि समस्थानिक माहितीवर आधारित अनेक पर्यावरणीय बदलांचा सुमारे 2500 वर्षांचा मानवी व्यवसायाची परंपरा मांडली.

क्वाटरनरी सायन्स ॲडव्हान्सेसमध्ये प्रकाशित झालेला मल्टीप्रॉक्सी अभ्यास हा भूतकाळातील उत्तर गोलार्ध हवामान घटनांदरम्यान नीम-शुष्क वायव्य भारतात वंशीय संक्रमण आणि पीक उत्पादनाच्या कालखंडाचा शोध घेतो. या कालखंडाला रोमन उष्ण कालावधी (आरडब्ल्यूपी, 250 बीसीई-400 सीई), मध्ययुगीन उष्ण कालावधी (एमडब्ल्यूपी, 800 सीई-1300 सीई) आणि लहान हिमयुग (एलआयए, 1350 सीई-1850 सीई) म्हणतात.

हवामान बिघडत असतानाही अन्न उत्पादन कायम राखले गेले असे पुरातत्त्व स्थळावरून मिळालेली माहिती सूचित करते. ही माहिती पुरातत्वशास्त्रीय साहित्यासोबत वनस्पतिविषयक माहिती एकत्रित करणाऱ्या पुरातत्व वनस्पतिशास्त्रावर आधारित होती. सुक्ष्म वनस्पती अवशेषांव्यतिरिक्त, सूक्ष्म वनस्पती (फायटोलिथ), आणि धान्य आणि कोळशाचे समस्थानिक आणि रेडिओकार्बन डेटिंगचा देखील अभ्यासात समावेश करण्यात आला.

भारतातील नैऋत्य मोसमी काळातील व्यवहारांनुसार उत्तर-पश्चिम परिघातील स्थानामुळे हा प्रदेश तीव्र हवामान (मान्सून) बदलांना प्रतिसाद देण्यासाठी ओळखला जात असल्याने पुरातत्व स्थळांच्या अभ्यासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावण्याची क्षमता आहे. प्राचीन लोकांनी वापरलेल्या वनस्पती या त्यांच्या आवडी, व्यवहार आणि पर्यावरणीय परिस्थितीचा थेट पुरावा देतात.

एकत्रित विश्लेषणामुळे वाढत्या पर्जन्यवृष्टी आणि कमी मान्सूनच्या (दुष्काळ) कालावधीच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन सहस्र वर्षांमध्ये अन्न पिकांचे वैविध्य आणि लवचिक सामाजिक-आर्थिक पद्धतींचे मूल्यांकन करणे शक्य झाले असून याचा जागतिक स्तरावर परिणाम झाला आहे.

भूतकाळातील हवामानातील बदल आणि ऐतिहासिक काळातील दुष्काळ यांच्याशी संलग्न अभ्यासांवरील निष्कर्ष हे सूचित करतात की, हे केवळ हवामान बिघडण्यापेक्षा संस्थात्मक घटकांवर आधारित होते.

Post Views: 131
Previous Post

वाराणसी : ज्ञानवापीच्या तळघरात मध्यरात्री झाली पूजा

Next Post

जानेवारीत 1,72,129 कोटी रुपये जीएसटी महसूल संकलन

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
जानेवारीत 1,72,129 कोटी रुपये जीएसटी महसूल संकलन

जानेवारीत 1,72,129 कोटी रुपये जीएसटी महसूल संकलन

ताज्या बातम्या

५ लाख वृक्षारोपणाचा टप्पा पूर्ण करणार

५ लाख वृक्षारोपणाचा टप्पा पूर्ण करणार

September 19, 2026
यलगुलवार, शेख, शिंदे, राठोड व आपुलकी प्रतिष्ठान यांना शांतता पुरस्कार जाहीर

यलगुलवार, शेख, शिंदे, राठोड व आपुलकी प्रतिष्ठान यांना शांतता पुरस्कार जाहीर

September 19, 2026

बार्शीतील दोघांवर ‘एमपीडीए’ अंतर्गत एक वर्षासाठी स्थानबद्धतेची कारवाई

September 19, 2026
श्री शमी विघ्नेश गणेश मंदिरात नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्या हस्ते पूजा

श्री शमी विघ्नेश गणेश मंदिरात नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्या हस्ते पूजा

September 19, 2026
 बार्शीतील चाटे समूहाचे  प्रा. पांडुरंग घाटगे यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार

 बार्शीतील चाटे समूहाचे  प्रा. पांडुरंग घाटगे यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार

September 19, 2026

बार्शी तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा; शेतकऱ्यांना तातडीची मदत व कर्जमाफी द्या, शिवसेनेची मागणी

September 19, 2026

गौरी गणपती आरासमध्ये लावले पोलीसांच्या कार्याचे संदेश देणारे फलक

September 19, 2026
जिल्हास्तरीय वेटलिफ्टिग स्पर्धेत तीन खेळाडू प्रथम; पुणे विभागीय स्पर्धेसाठी निवड

जिल्हास्तरीय वेटलिफ्टिग स्पर्धेत तीन खेळाडू प्रथम; पुणे विभागीय स्पर्धेसाठी निवड

September 19, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1236060

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!