मागील तीस वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत असताना दिगंबर भगरे यांनी विविध दैनिके,साप्ताहिके,न्युज चॅनल्सच्या माध्यमातून नियमित घडणार्या घटनांना संकलित करून प्रकाशित करण्याचे कार्य केले आहे. पत्रकारितेच्या क्रांतीकारक क्षेत्रामध्ये त्यांनी केलेल्या भरीव आणि समर्पक कार्याची दखल घेऊन श्री दामाजी संस्थेच्या वतीने त्यांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. त्याचबरोबर सुरसंगम ग्रुप व महाराष्ट्र साहित्य परिषद अशा सांस्कृतिक आणि साहित्यिक कार्यक्षेत्रामध्येही त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...





















