Wednesday, September 2, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

पावसाच्या दडीने अक्कलकोटचा खरीप हंगाम संपुष्ठात

तरुण भारतbyतरुण भारत
September 2, 2026
in marathwada
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

अक्कलकोट – मागील वर्षी अतीवृष्ठीने शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान झाले तर यंदा अनावृष्ठीने खरीप हंगाम पिके नष्ठ झाली आहेत . उडीद मुग सुर्यफुल तुर बाजरी मका आदि पिके पावसाअभावी जळुन गेली आहेत अनेक शेतकऱ्यांनी पावसाअभावी करपलेली पिकांवर नांगर चालविला आहे . ऐन पावसाळ्यात पावसाअभावी तालुक्यातील बहुतांश नदी ओढे नाले कोरडे पडली आहे तीव्र पाणी टंचाईसह तालुक्यात दुष्काळाची छाया गडद झाली आहे . खरीप हंगाम पावसाअभावी वाया जाण्याची स्थिती असुन सारी भिस्त शेतकऱ्याची आता रब्बी हंगामावर अवलंबुन आहे .
 : पावसाने पाठ फिरवल्याने अक्कलकोट तालुक्यात यंदाचा खरीप हंगाम मोठ्या प्रमाणात वाया जाण्याची स्थिती निर्माण झाली आहे. सुरुवातीला पावसाचा दीर्घ खंड पडल्याने शेतकऱ्यांनी उपलब्ध झालेल्या जुजबी पावसाच्या भरवशावर अल्प ओलीवर खरीप पेरण्या उरकल्या. मात्र पेरणीनंतरही पावसाने पुन्हा मोठीदडी मारल्याने पिकांची वाढ खुंटली आहे . अनेक ठिकाणी पिके पावसाअभावी जळाली आहेत . . उत्पादनाची आशा मावळल्याने काही शेतकऱ्यांनी उभ्या उडीद मुग सुर्यफुल तुर मका बाजरी पिकावर नांगर फिरवण्यास सुरुवात केली आहे. बागायतदार शेतकऱ्याचे पावसाअभावी ऊस चिपाड झाले आहे .फळ बाग केळी दाळीब द्राक्षे संकटात आहेत . हात उसने कर्ज घेऊन कुपनलीका घेऊन पिके जिवंत ठेवण्याचा खटाटोप चालू आहे . शेतकऱ्यचे कर्ज वाढले आहे त्यामुळे आधीच कर्जबाजारी असलेल्या शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट अधिक गडद झाले आहे.
अक्कलकोट तालुक्यात यंदा उडीदाचे तब्बल १० हजार ४२३ हेक्टर, तर मुगाचे १ हजार ४५८ हेक्टर क्षेत्र आहे. यापैकी उडीद पिकाला पावसाच्या अनियमिततेचा मोठा फटका बसला आहे. पेरणीनंतर आवश्यक त्या प्रमाणात पाऊस न झाल्याने पिकांची वाढ अपेक्षित पद्धतीने झालेली नाही. परिणामी उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
 पावसाने शेतकऱ्यांची मोठी परीक्षा घेतली. ८ ते २८ जून तसेच ८ ते ३० ऑगस्ट या कालावधीत तब्बल दोन वेळा २१ दिवसांचा पावसाचा खंड पडला. त्यामुळे पेरणीनंतर पिकांना आवश्यक असलेली ओलावा व पाण्याची मात्रा मिळू शकली नाही. २१ दिवसांचा पावसाचा खंड पडल्याने खरीप पिकांवर त्याचा विपरीत परिणाम झाला आहे.
   खर्च करूनही पदरी निराशाच
महागडी बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके तसेच मशागतीसाठी शेतकऱ्यांनी मोठा खर्च केला. अनेकांनी कर्ज काढून अथवा उसनवारी करून खरीप हंगामाची तयारी केली. पेरणीनंतर चांगला पाऊस पडेल आणि पीक जोमाने वाढेल, अशी अपेक्षा होती. मात्र पावसाने साथ न दिल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही वसूल होण्याची शक्यता कमी झाली आहे.
तालुक्या
तील अनेक गावांमध्ये उडीद पिकाची परिस्थिती गंभीर बनली असून शेतकऱ्यांकडून उभ्या पिकावर नांगर फिरवला जात आहे. काही शेतकऱ्यांनी उभे पीक जनावरांच्या चाऱ्यासाठी सोडून दिले आहे. पीक वाचण्याची शक्यता नसल्याने शेतकरी आता रान स्वच्छ करून रब्बी हंगामाच्या आशेने पुढील तयारीला लागले आहेत.
   “यंदासारखी परिस्थिती कधीच आली नव्हती. महागडी बियाणे व खते घेऊन मोठ्या अपेक्षेने पेरणी केली. मात्र पाऊस न झाल्याने पिकांची वाढच झाली नाही. उत्पादन मिळण्याची शक्यता नसल्याने उडीद पिकावर नांगर फिरवावा लागत आहे. आता रब्बी हंगामाच्या आशेने रान स्वच्छ करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही,” अशी व्यथा तालुक्यातील शेतकरी व्यक्त करीत आहेत.
पावसाच्या लहरीपणामुळे खरीप हंगामावर आलेले संकट लक्षात घेता संबंधित विभागाने पिकांची प्रत्यक्ष पाहणी करून नुकसानीचा आढावा घ्यावा आणि पात्र शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळवून द्यावी, अशी मागणीही जोर धरू लागली आहे.
Post Views: 7
Previous Post

शिवसेना उ.बा.ठा.गटाचे गटनेते, आमदार अजय चौधरी यांनी घेतले श्री स्वामी समर्थांचे दर्शन

Next Post

तांत्रिक अडचणीमुळे प्रवासी व ज्येष्ठ नागरिकांना पूर्ण तिकीट  घेण्याची वेळ 

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

तांत्रिक अडचणीमुळे प्रवासी व ज्येष्ठ नागरिकांना पूर्ण तिकीट  घेण्याची वेळ 

ताज्या बातम्या

महावितरणचा लोडशेडिंगचा दणका ,शेतकऱ्यांवर मोठे संकट

September 2, 2026
विलास जाधव राज्यस्तरीय महाराष्ट्र आदर्श डाॅ. जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित

विलास जाधव राज्यस्तरीय महाराष्ट्र आदर्श डाॅ. जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित

September 2, 2026

पोलीस दादांच्या मनगटावर बांधली विश्वासाची राखी

September 2, 2026
श्री वेंकटेश्वर देवस्थानम् येथे कल्याणोत्सवम् मोठ्या भक्ती भावात संपन्न

श्री वेंकटेश्वर देवस्थानम् येथे कल्याणोत्सवम् मोठ्या भक्ती भावात संपन्न

September 2, 2026

पिलीव येथील बॅक ऑफ इंडियाचे शाखाधिकारी 11 ऑगस्ट पासुन रजेवर, कामकाज ठप्प?

September 2, 2026
पिझ्झा बर्गरच्या जमान्यात भाकरी बनवण्याची स्पर्धा

पिझ्झा बर्गरच्या जमान्यात भाकरी बनवण्याची स्पर्धा

September 2, 2026
शहरातील मोकाट कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करा

शहरातील मोकाट कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करा

September 2, 2026
पद्मशाली शिक्षण संस्था संचालित नारायणराव कुचन प्राथमिक शाळेच्या इमारतीचे भूमिपूजन संपन्न

पद्मशाली शिक्षण संस्था संचालित नारायणराव कुचन प्राथमिक शाळेच्या इमारतीचे भूमिपूजन संपन्न

September 2, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1153756

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!