इरई धरणातील पाण्याची पातळी स्थिर ठेवण्यासाठी धरणाचे २ दरवाजे बुधवारी सायंकाळी उघडण्यात आल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली. चंद्रपूर शहरासह जिल्ह्यात गुरुवारी सकाळी २ तासात धो-धो पाऊस बरसला आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. पण तत्पूर्वी इरई धरणातील पाण्याची पातळी स्थिर ठेवण्यासाठी धरणाचे २ दरवाजे बुधवारी सायंकाळी ०.५ मीटरने उघडण्यात आले आहेत.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...


















