जाफ्राबाद /प्रतिनिधी
समाजामधे आजही बरिचशी लोकं अशी आहेत की त्यांना अजुनही अक्षर ओळख झालेली नाही अशा असाक्षर महिला व पुरुष तसेच तरुणांना साक्षर करण्याचे कार्य शिक्षण विभागाने हाथी घेतले आहे व यासाठी आम्ही पिर्णपणे कटिबध्द आहोत की आमच्या देशातील एकही व्यक्ती असाक्षर राहता कामा नये व यासाठी सर्व शिक्षकांनी मेहनत घेणे गरजेचे आहे असे प्रतिपादन जाफ्राबाद येथे नवभारत साक्षरता अभियान अंतर्गत आयोजित एकदिवसिय कार्यशाळेत लता सानप शिक्षणाधिकारी योजना यांनी केले
यावेळी उपशिक्षणाधिकारी योजना सय्यद मँडम ,गटशिक्षणाधिकारी एस जे शिंदे ,वसिम पटेल योजना विभाग जालना ,केंद्रिय मुख्याधापक भगवान पाटील चव्हाण तसेच तालुक्यातील सर्व केंद्र प्रमुख व माध्यमिक तसे उच्च माध्यमिकचे मुख्याध्यापक तसेच प्राचार्य उपस्थित होते यावेळी वसिम पटेल यांनी नवभारत साक्षरता संबंधी सर्वे करणे तसेच त्यांना साक्षर करणेकरिता सर्वेइवर नेमने व विविध शिष्यव्रत्ती संबंधी मार्गदर्शन केले यावेळी कार्यक्रमाचे सुत्र संचालन केंद्रिय मुख्याध्यापक भगवान पाटील चव्हाण यांनी केले