Monday, May 4, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

समाजाच्या प्रगतीसाठी बसव विचार आचरणाची गरज 

तरुण भारतbyतरुण भारत
May 4, 2026
in editor
0
समाजाच्या प्रगतीसाठी बसव विचार आचरणाची गरज 

filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: 0; brp_mask:0; brp_del_th:null; brp_del_sen:null; delta:null; module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 7864320;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 41;

0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : बाराव्या शतकात महात्मा बसवेश्वर महाराज यांनी सर्वधर्मसमभाव, समता, स्त्री स्वातंत्र्य, कामाचे महत्त्व यासह आदर्श विचार दिले. महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या वचनांचा प्रसार व प्रचार करण्याची गरज आहे. आज समाज अधोगतीकडे जात आहे. त्याला प्रगतीकडे नेण्यासाठी महात्मा बसवेश्वर महाराज यांचे विचार आचरणाची नितांत गरज आहे, असा उपदेश

विरक्त मठाचे राजशेखर महास्वामी यानी दिला. 

        येथील लिं. राजशेखर मडकी संस्थापित बसव सेंटरच्या वतीने पुरस्कार वितरण सोहळा तसेच मानद पदवीदान व सत्कार समारंभ हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या लोकमान्य टिळक सभागृहात (ॲम्फी थिएटर) उत्साहात पार पडला. त्याप्रसंगी ते बोलत होते. नंदगाव येथील विरक्त मठाचे राजशेखर महास्वामी यांच्या हस्ते तसेच जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंह राजपूत यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. यावेळी विचारमंचावर संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र मायनाळ , बाबासाहेब कुलकर्णी, पुष्पा गुंगे, मल्लिनाथ पाटील, नीलकंठ कोनापुरे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. विरक्त मठाचे राजशेखर महास्वामी यांचे आशीर्वचन झाले.  

       जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंह राजपूत म्हणाले, बाराव्या शतकात महात्मा बसवेश्वर महाराजांनी आदर्श विचार दिले. त्यांच्या वचन आणि विचारांचे आचरण सद्यस्थितीत केल्यात गुन्हे घडणार नाहीत. एक आदर्श समाज निर्माण होईल.. प्रामाणिकपणा आणि शिलाचे पालन केल्यास समाजात गुन्हे घडणार नाहीत. यामुळे शिक्षा करण्याचीही गरज भासणार नाही. कामाला महत्त्व दिले पाहिजे असे महात्मा बसवेश्वर महाराजांनी त्यावेळी सांगितलं. त्यांचे वचन आचरणात आणण्याची गरज आहे.

माझ्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत 111 जन्मठेप आणि दोघांना फाशीची शक्षा झाल्या. गेल्या दोन दिवसात सोलापुरात आज खुनाच्या घटना घडल्या. मोठ्या शिक्षा होऊनही समाजातील हे गुन्हेगारीकरण थांबत नाही. यामुळे महापुरुषांचे विचार गरजेचे आहेत. धर्माच्या नावाखाली भोंदूगिरी होत आहे. संसार उध्वस्त केले जात आहेत. प्रामाणिकपणे काम केल्यास यश निश्चित मिळते. त्यासाठी कोणत्याही मध्यस्थीची गरज भासत नाही. महात्मा बसवेश्वर महाराजांच्या वचनांचा प्रसार आणि प्रचार सर्वसामान्य पर्यंत केला पाहिजे. तरुण पिढी मोबाईल मध्ये गुंतली आहे. त्यात मोठे नुकसान होत आहे. ज्ञान मिळवण्यासाठी मोबाईलचा वापर व्हावा, असे आवाहन त्यांनी केले.

       प्रास्ताविक भाषणात संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र मायनाळ यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली. ते म्हणाले, बसव सेंटर सोलापूर या संस्थेच्या माध्यमातून महात्मा बसवेश्वर व बसव कालीन शरण आणि शरणी यांच्या बसव  साहित्याचा व वचन साहित्याचा विविध उपक्रमाव्दारे प्रचार व प्रसार करण्याचे कार्य गेल्या ४५ वर्षा पासून हे काम निरंतर चालू आहे. महात्मा बसवेश्वर यांचे विचार तळागाळातील लोकांना अवगत करुन अनुचित चालीरिती, परंपरापासून मुक्त करणे व चांगल्या डोळस विचाराची समाजामध्ये पेरणी करणे हे संस्थेचे उद्दिष्ट आहे.

         वचन गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. ज्योती बोरामणी यांनी आभार मानले. 

या मान्यवरांचा झाला पुरस्काराने सन्मान 

         यावेळी सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांना आदर्श पत्रकार, प्रख्यात अस्थिरोगतज्ञ डॉक्टर व्यंकटेश मेतन यांना बसवभूषण, प्रसिद्ध विज्ञान साहित्यिक प्रा. डॉ.सुनील विभुते यांना बसवरत्न, सामाजिक कार्यकर्ते डॉ. अशोक हिप्परगी यांना बसवश्री तर नगरसेवक रुद्रेश बोरामणी यांना बसव तत्वश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याशिवाय विजय छंचुरे यांच्या आस्था फाउंडेशन संचलित आस्था रोटी बँकेला आदर्श संस्था म्हणून गौरविण्यात आले. सन्मानचिन्ह, सन्मान पत्र, शाल, माळ, शेला , श्रीफळ व पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. 

Post Views: 17
Previous Post

महाराष्ट्र दिनानिमित्त सोलापूर ते तुळजापूर ‘स्केटिंग रॅली’चा उत्साह

Next Post

कार चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले विद्यार्थिनीचे शैक्षणिक वर्ष!

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
कार चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले विद्यार्थिनीचे शैक्षणिक वर्ष!

कार चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले विद्यार्थिनीचे शैक्षणिक वर्ष!

ताज्या बातम्या

बार्शीत नेत्रदीपक आतषबाजीने भगवंत महोत्सवाची सांगता

May 4, 2026
तरुणाचा कोयत्याने वार करून व डोक्यात दगड घालून खून 

तरुणाचा कोयत्याने वार करून व डोक्यात दगड घालून खून 

May 4, 2026
लिंगायत राजस्तरीय वधु-वर पालक परिचय मेळावा उत्साहात संपन्न

लिंगायत राजस्तरीय वधु-वर पालक परिचय मेळावा उत्साहात संपन्न

May 4, 2026
भीम जयंती निमित्त पंचशील नगर येथे मिरवणूक उत्साहात संपन्न

भीम जयंती निमित्त पंचशील नगर येथे मिरवणूक उत्साहात संपन्न

May 4, 2026
कार चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले विद्यार्थिनीचे शैक्षणिक वर्ष!

कार चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले विद्यार्थिनीचे शैक्षणिक वर्ष!

May 4, 2026
समाजाच्या प्रगतीसाठी बसव विचार आचरणाची गरज 

समाजाच्या प्रगतीसाठी बसव विचार आचरणाची गरज 

May 4, 2026
महाराष्ट्र दिनानिमित्त सोलापूर ते तुळजापूर ‘स्केटिंग रॅली’चा उत्साह

महाराष्ट्र दिनानिमित्त सोलापूर ते तुळजापूर ‘स्केटिंग रॅली’चा उत्साह

May 3, 2026
‘५ स्टार’ दर्जाचे नवीन बस पोर्ट सोलापूरात उभारा

‘५ स्टार’ दर्जाचे नवीन बस पोर्ट सोलापूरात उभारा

May 3, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0844929

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697