सोलापूर : दयानंद शिक्षण संस्थेच्या डी. ए. व्ही. वेलणकर वाणिज्य महाविद्यालयात, सोलापूर येथे “Artificial Intelligence and Career Opportunities” या विषयावर...
Read moreधाराशिव – व्ही.पी एज्युकेशनल कॅम्पस, छत्रपती संभाजीनगर रोड, धाराशिव येथे भैरवनाथ निसर्ग मंडळ कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील व करण प्रतापसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विविध सामाजिक व प्रबोधनात्मक...
Read moreधाराशिव : राज्यातील शेतकऱ्यांना ऑनलाइन हरभरा खरेदी प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी ई-पीक पाहणीची अट तात्काळ रद्द करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) धाराशिव जिल्हाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील यांनी मा.जिल्हाधिकारी व राज्याच्या कृषी मंत्र्याकडे केली आहे. महाराष्ट्रातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर हरभरा पिकाची लागवड करतात. शासनाने हरभरा खरेदी प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने सुरू केली असली तरी नोंदणीसाठी ई-पीक पाहणी ही अट बंधनकारक केल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे डॉ. पाटील यांनी निवेदनात म्हटले आहे. ग्रामीण भागातील अनेक शेतकऱ्यांकडे स्मार्टफोन, इंटरनेट सुविधा किंवा तांत्रिक ज्ञानाची कमतरता असल्यामुळे वेळेत ई-पीक पाहणी नोंदविता येत नाही. त्यामुळे अनेक शेतकरी ऑनलाइन हरभरा खरेदी नोंदणीपासून वंचित राहत असून शासनाच्या हमीभाव खरेदी योजनेचा लाभ घेण्यात अडथळे निर्माण होत आहेत. परिणामी शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता निर्माण होत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. या पार्श्वभूमीवर ऑनलाइन हरभरा खरेदीसाठी असलेली ई-पीक पाहणीची अट तात्काळ रद्द करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी डॉ.प्रतापसिंह पाटील यांनी कृषी मंत्र्यांकडे केली आहे.
Read moreसातारा - सालाबाद प्रमाणे परमपूज्य जगद्गुरु श्री शृंगेरी शारदा पिठाचे प्रमुख शंकराचार्य श्रीमद भारतीतीर्थ महास्वामी आणि श्री विधुशेखरभारती महास्वामी या...
Read moreसोलापूर - कलबुरगि-एसएमव्हीटी बेंगळुरू वंदे भारत एक्सप्रेसने २ वर्षे पूर्ण केली, १०३.५२% प्रवाशांसह ५.७२ लाखांहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला. कलबुरगि-सर...
Read moreसोलापूर - जि प प्रा शाळा कोरवली शाळेची स्थापना 9 मार्च 1909 रोजी झाली होती. त्याचे औचित्य साधून शाळेचा स्थापना...
Read moreजेऊर - अभिमन्यू शिक्षण प्रसारक मंडळ केम संचलित, प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेला आदर्श आश्रमशाळा पुरस्कार तिथीप्रमाणे शिवजयंती उत्सव समिती करमाळा...
Read moreसोलापूर - स्वराज्य पोलिस मित्र, पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटना सोलापूर जिल्ह्याच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विविध...
Read moreकरमाळा - अखिल भारतीय डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेच्या माध्यमातून पत्रकारांना शासनमान्यता मिळवून देणे, त्यांच्या कुटुंबीयांचे संरक्षण आणि सर्वांगीण कल्याण करण्यासाठी...
Read moreमाळशिरस : पंचायत समितीच्या सभापतीपदी शिवसेना शिंदे गटाचे दत्तात्रय मगर तर उपसभापतीपदी राष्ट्रवादीच्या मनीषा पाटील यांची मतदानाद्वारे निवड करण्यात आली. माळशिरस...
Read moreसोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...
तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई : राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...
तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...
तभा फ्लॅश न्यूज/मुंबई : प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...
तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...
तभा फ्लॅश न्यूज/मुंबई : राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...
तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...
सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...
सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...
मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...
दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...
“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.







© Website Design by Digital Buffalo - 9028927697
© Website Design by Digital Buffalo - 9028927697